AI चा वापर करा, पण गुलाम बनू नका : मुकेश अंबानी

मुंबई ( प्रतिनिधी ) : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या चर्चेत आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचाही सहभाग झाला आहे. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत म्हणाले, “ChatGPT चा नक्कीच वापर करा, पण लक्षात ठेवा की आपण आर्टिफिशियल बुद्धीने नव्हे, तर आपल्या स्वतःच्या बुद्धीनेच पुढे जाऊ शकतो आणि प्रगती करू शकतो.” ते पंडित दीनदयाळ एनर्जी युनिव्हर्सिटी (PDEU) च्या दीक्षांत समारंभात… Continue reading AI चा वापर करा, पण गुलाम बनू नका : मुकेश अंबानी

इस्रोकडून स्पेडेक्सचे आज प्रक्षेपण

श्रीहरीकोटा : स्पेस डॉकिंग एक्सप्रिमेंट या अवकाशात दोन उपग्रहांना जोडणाऱ्या मोहिमेचे आज रात्री नऊ वाजून 58 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण होणार आहे. इस्रोतर्फे चांद्रयान 4 आणि भारतीय अवकाश स्थानकाची पूर्वतयारी म्हणून स्पेडेक्स हा प्रयोग केला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अवकाशात दोन भागांची जोडणी करण्याची (डॉकिंग) क्षमता असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा… Continue reading इस्रोकडून स्पेडेक्सचे आज प्रक्षेपण

एआय नंतर आता एजीआय येणार, जाणून घ्या सविस्तर …

मुंबई – सध्या ऑनलाईन विश्वात शिक्षण ,करियर असो किंवा मग व्यवसाय असो यामध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच एआय ने धूमाकूळ घातला आहे. एआय म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील जणू अविभाज्य घटकच बनलेला आपल्याला पहायला मिळत आहे. आता एआय च्या पुढचा ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ येत आहे. एजीआय म्हणजे नेमकं काय ..? ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (AGI) म्हणजेच एक अशी कृत्रिम… Continue reading एआय नंतर आता एजीआय येणार, जाणून घ्या सविस्तर …

चुकीच्या UPIआयडीवर पाठवलेले पैसे ‘असे’ परत मिळवा

मुंबई (प्रतिनिधी ) : डिजिटल जगात सध्या जवळपास सर्वच लोक ऑनलाईन पेमेंट आपल्या गरजेनुसार करत असतात. त्यामुळे जलद गतीने व्यवहारात वाढ देखील झाली आहे .UPI हा एकमेव डिजिटल युगामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो . गेल्या काही वर्षातच झपाटयाने लोक ह्याकडे आकर्षिले जात आहेत .फक्त एका क्यूआर कोड स्कॅन करून काही क्षणातच पैशांचा व्यवहार हा सहजरित्या… Continue reading चुकीच्या UPIआयडीवर पाठवलेले पैसे ‘असे’ परत मिळवा

तुम्हाला ONGC मध्ये नोकरी करायची आहे ? करा त्वरित अर्ज..!

विशेष प्रतिनिधी ( लाईव्ह मराठी ) तुम्ही ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेड (ONGC) मध्ये नोकरी (सरकारी नोकरी) मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी ONGC ने कनिष्ठ सल्लागार आणि सहयोगी सल्लागार या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार ONGC च्या अधिकृत वेबसाइट ongcindia.com… Continue reading तुम्हाला ONGC मध्ये नोकरी करायची आहे ? करा त्वरित अर्ज..!

टीम इंडियाला घरी आणण्यासाठी एअर इंडियाने तोडले नियम..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) T-20 क्रिकेट विश्वचषक जिंकणारी टीम इंडिया मायदेशी परतली आहे. एअर इंडियाच्या विशेष विमानाने या संघाला भारतात आणण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने अमेरिकेतून भारताला जाणारे त्यांचे नियोजित विमान रद्द केले आणि या विमानाचा वापर टीम इंडियाच्या खेळाडूंना बार्बाडोसहून घरी आणण्यासाठी करण्यात आला. नागरी विमान वाहतूक नियामक डीजीसीएने या संदर्भात… Continue reading टीम इंडियाला घरी आणण्यासाठी एअर इंडियाने तोडले नियम..!

लोकराजा छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी होणार गोव्यात..! 

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची 150 वी जयंती गोवा राज्य सरकारसह लाईव्ह मराठी आणि प्रुडेंट मीडिया यांच्या माध्यमातून गोव्यात साजरी होत आहे. हा सोहळा रवींद्र भवन सांखळी येथे पार पडणार आहे. यात गोवा राज्य सरकार सहभागी होत असल्याने या जयंती सोहळ्याकडे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील असंख्य शाहू प्रेमींच लक्ष लागलं आहे. या… Continue reading लोकराजा छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी होणार गोव्यात..! 

‘विराट’च्या चर्चेवर संजय मांजरेकर संतापले; म्हणाले भारतीयांनी क्रिकेट***

मुंबई ( वृत्तसंस्था ) विराट कोहलीच्या फॉर्मच्या वादावर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर खूश नाहीत. त्यांनी भारतीय संघाच्या कामगिरीवर नाही तर विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल भारतीयांच्या वेडावर नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाने एकूण पाच सामने खेळले आहेत आणि चार जिंकले आहेत. कॅनडाविरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेला.… Continue reading ‘विराट’च्या चर्चेवर संजय मांजरेकर संतापले; म्हणाले भारतीयांनी क्रिकेट***

के. पी. ‘मविआ’च्या वाटेवर ? ‘बिद्री’वर धाड; कारखाना परिसरात खळबळ..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं असून, विधानसभेच्या अनुशंगाने राजकीय पक्षांनी हालचाली ही सुरु केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नेत्यांवर आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन उत्पादन शुल्क विभागाकडून झाडाझडती करण्यात आल्याने कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रासह साखर कारखानदारांमध्येही एकच खळबळ उडाली आहे.… Continue reading के. पी. ‘मविआ’च्या वाटेवर ? ‘बिद्री’वर धाड; कारखाना परिसरात खळबळ..!

मोठी बातमी..! शक्तीपीठ महामार्ग रद्द नाहीच; CM शिंदेच्या नव्या ट्विटनं मुद्दा चिघळण्याची शक्यता..!

मुंबई ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या संरेखनानुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता 760 किमीऐवजी 805 किमी लांबीचा असणार आहे. याला विरोध म्हणून कोल्हापुरात मोठं जनआंदोलन छेडण्यात आलं आहे.आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी याविरोधात आवाज उठवला आहे. यानंतर भाजप नेते मंत्री चंद्रकांत… Continue reading मोठी बातमी..! शक्तीपीठ महामार्ग रद्द नाहीच; CM शिंदेच्या नव्या ट्विटनं मुद्दा चिघळण्याची शक्यता..!

error: Content is protected !!