Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
bjp Archives -

काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश..!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज नेते पक्षांतर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर रवी राजा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले… Continue reading काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश..!

भाजपचे स्टार प्रचारक प्रचारासाठी महाराष्ट्रात..!

मुंबई (प्रतिनिधी ) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या जोरदार हलचली सुरू आहेत. महायुतीकडून प्रचाराची जोरदार तयारी केली जात आहे. पहिल्यांदाच भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गट एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे जोरदार प्रचार केला जात आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपचे केंद्रीय नेते प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर… Continue reading भाजपचे स्टार प्रचारक प्रचारासाठी महाराष्ट्रात..!

सिंचन घोटाळ्याच्या आरोपावर काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण..?

मुंबई – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचाराला लागले आहेत. प्रचारादरम्यान सत्ताधारी नेते आणि विरोधक नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. अशातच अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यासंबंधीच्या आरोपांवर भाष्य केलं. दिवंगत आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापला. सिंचन घोटाळ्यासंबंधी माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांचे आरोप झाले. आरोप झाल्यावर कारवाई… Continue reading सिंचन घोटाळ्याच्या आरोपावर काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण..?

इतकी राज्याची तिजोरी साफ केलीय की….! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. असे असताना आता यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. राज्यातील सध्याचे मंत्रिमंडळ जेलमध्ये गेले पाहिजे, इतका धिंगाणा घातला आहे. 30 टक्के टेंडर ची मर्यादा ओलांडून वाटले आणि पैसे खाल्ले… Continue reading इतकी राज्याची तिजोरी साफ केलीय की….! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा

पहिल्या यादीनंतर 6 दिवसांनी भाजपची दुसरी यादी जाहीर…

मुंबई – विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने 20 ऑक्टोंबरला 99 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली होती. यानंतर 6 दिवसांनी भाजपाने दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 22 उमेदवारांना संधी मिळाली आहे. भाजपाकडून आतापर्यंत 121 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. हे आहेत दुसऱ्या यादीतील 22 उमेदवार –

प्रकाश आबिटकरांच्या विजयाची हॅट्रीक करा : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह शेतकर्‍यांना वीज माफीच्या निर्णयाबरोबरच अन्य महत्वाच्या निर्णयांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे महायुती सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी महायुतीचा प्रत्येक उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे. त्यामुळे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील प्रकाश आबिटकर यांची हॅट्रीकसाधावी, असे आवाहन खासदार… Continue reading प्रकाश आबिटकरांच्या विजयाची हॅट्रीक करा : खा. धनंजय महाडिक

अशा किती आघाड्या येतात आणि जातात ; रवी राणांचा हल्लाबोल

मुंबई – एकीकडे राज्यात विधानसभेची रेलचेल सुरु आहे. विधासभा निवडणूका या 20 नोव्हेंबरला होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण थोडं तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता राज्यात तिसरी आघाडी प्रस्थापित झाली आहे. तिसऱ्या आघाडीकडून सुद्धा आपला उमेदवारांची नावांची यादी जाहीर झाली आहे. अशातच बच्चू कडू निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर राणांसाठी… Continue reading अशा किती आघाड्या येतात आणि जातात ; रवी राणांचा हल्लाबोल

नितेश राणेंची ठाकरेंवर जिव्हारी लागणारी टीका,म्हणाले..!

मुंबई – सध्या विधानसभेचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहे. विधानसभेच्या निवडणूका या 20 नोव्हेंबरला होणार असून 23 नोव्हेंबर निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या राज्यात विधानसभेचं रेलचेल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. जशीजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसे नेते आक्रमक होत एकमेकांवर टीका करत आहे. अशातच आता मुख्यमंत्री पदावरून ठाकरेंवर… Continue reading नितेश राणेंची ठाकरेंवर जिव्हारी लागणारी टीका,म्हणाले..!

भाजपची पहिली यादी जाहीर, कोल्हापुरातील ‘या’ दोन नेत्यांना मिळाली उमेदवारी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं खरं बिगूल आज वाजताना दिसत आहे. कारण भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट… Continue reading भाजपची पहिली यादी जाहीर, कोल्हापुरातील ‘या’ दोन नेत्यांना मिळाली उमेदवारी

‘भाजपा’युती सरकारकडून 200 कोटी रुपयांची उधळपट्टी: अतुल लोंढे

मुंबई ( प्रतिनिधी ) – काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले, त्यासाठी काँग्रेस सरकारने इव्हेंट वा जाहिरातबाजी केली नाही, परंतु टेंडर घ्या व कमिशन द्या या भाजपा महायुती सरकारच्या धोरणानुसार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर भाजपा युती सरकारने 200 कोटींची उधळपट्टी केली आहे.… Continue reading ‘भाजपा’युती सरकारकडून 200 कोटी रुपयांची उधळपट्टी: अतुल लोंढे

error: Content is protected !!