जपानची शिंकन्सेन ट्रेन आता भारतात धावणार!

मुंबई : जपानची बुलेट ट्रेन म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध शिंकन्सेन ट्रेनचे दोन संच जपानने भारताला देण्याची घोषणा केली आहे. भारताच्या पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी ही एक महत्त्वपूर्ण घोषणा आहे. पर्यावरणीय डेटा संकलित करण्यासाठी वापर. हे ट्रेन संच मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरच्या चाचणीसाठी वापरले जातील. जपान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार या ट्रेन संचांचा उपयोग ट्रॅक आणि… Continue reading जपानची शिंकन्सेन ट्रेन आता भारतात धावणार!

देशातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांची बाजी

मुंबई : फोर्ब्सनं 1 एप्रिल 2025 पर्यंतच्या वित्तीय आकडेवारीनुसार देशातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यानुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादी ,मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर, दहाव्या स्थानावर उदय कोटक आहेत. 1-मुकेश अंबानी फोर्ब्सच्या यादीनुसार पहिल्या स्थानावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक 1,000,122 कोटी म्हणजेच 119.9 अब्ज… Continue reading देशातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांची बाजी

सोन्याच्या भावात होणार मोठे बदल..!

मुंबई : सध्या सोन्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या वाढत्या भावामुळे मध्यमवर्ग चिंतेत आहे. गेल्या तीन महिन्यात सोन्याची किंमत जवळजवळ 20 टक्क्यांनी वाढली आहे. गुंतवणूकदारांना खूप फायदा झाला आहे. आता काही जाणकार लोक सांगत आहेत की सोन्याच्या दरात मोठी घट होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काहींचे तर असेही म्हणणे आहे की… Continue reading सोन्याच्या भावात होणार मोठे बदल..!

नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस

मुंबई( प्रतिनीधी ) : देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आणि 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला. ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त… Continue reading नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस

कांद्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घसरण : शेतकऱ्यांना मोठा फटका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यातील सर्व शेतकरी चिंतेत आहे. कारण वाढत असणारे कांद्याचे दर अचानक घसरत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात घसरण सुरुच आहेत. गेल्या काही 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे. तर जास्तीत जास्त दर हा 2 हजार 800 रुपये मिळत… Continue reading कांद्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घसरण : शेतकऱ्यांना मोठा फटका

सेंद्रीय शेती करत असताना ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी : !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सेंद्रिय शेती ही एक अशी शेती पद्धत आहे ज्यामध्ये रासायनिक खते कीटकनाशके आणि इतर कृत्रिम रसायनांचा वापर टाळून नैसर्गिकरित्या पिके आणि प्राणीधन वापरले जाते. सेंद्रिय शेती मातीची सुपीकता वाढवते, पाण्याची धारण क्षमता वाढवते आणि मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते. कीटकांना नियंत्रित करण्यासाठी फेरोमोन, कीटकनाशक वनस्पती वापर सेंद्रिय शेती पर्यावरणासाठी हानिकारक नाही. समाजात आरोग्य… Continue reading सेंद्रीय शेती करत असताना ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी : !

ऐन लग्नसराईत सोने – चांदीच्या दरात घसरण

मुंबई : सोने – चांदी खरेदी करण्यासाठी महिला वर्गाला निमित्त लागत नसते. तर आता ऐन लग्नसराईमध्ये सोने -चांदी खरेदी केले जाते. तर ऐन लग्नसराईमध्ये सोने – चांदी खरेदी करणाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. सोने-चांदीच्या दरात आज घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आणि वायदे बाजारा बरोबरच सराफ बाजारातही सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला… Continue reading ऐन लग्नसराईत सोने – चांदीच्या दरात घसरण

प्लास्टिक किंवा कागदाच्या कपात चहा घेताय? : जाणुन घ्या…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये आपल्याला चहा तर लागतोच. जागोजागी चौकाचौकात कट्ट्यावर मित्रांच्या बरोबर थंडीमध्ये चहा प्यायची मजाच वेगळी असते. पण हा चहा थेट कॅन्सरला निमंत्रण देऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही घेत असलेल्या चहामुळे नव्हे तर तुम्ही चहा प्लास्टिकच्या कपामध्ये त्यामुळे धोका होऊ शकतो. या कपाऐवजी… Continue reading प्लास्टिक किंवा कागदाच्या कपात चहा घेताय? : जाणुन घ्या…

व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर – मोटो हाऊस ची उद्यमनगर कोल्हापुरात डीलरशिप शोरूम सुरू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक पातळीवरील मोटोहाऊस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि. या देशातील प्रमुख मोटारसायकल कंपनीने कोल्हापुरात आपला अधिकृत डीलर भागीदार म्हणून व्हेलोसे मोटर्ससह आपली प्रमुख आणि दुसरी डीलरशिप दाखल केली. हा मैलाचा दगड मोटोहॉसची भारतातील पाऊलखुणा वाढवण्याची वचनबद्धता दर्शवत आहे. शहरातील मोटरसायकल चालकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या मोटारसायकल आणि इको-फ्रेंडली स्कूटरची उत्तम… Continue reading व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर – मोटो हाऊस ची उद्यमनगर कोल्हापुरात डीलरशिप शोरूम सुरू

महिलांनी एकत्र येवून मत्स्यसंस्था स्थापन कराव्यात : रवींद्र बनसोड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. या व्यवसायात महिलांना चांगली संधी असून महिलांनी एकत्र येऊन मत्स्यसंस्था स्थापन कराव्यात असे आवाहन राहुरी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र बनसोड यांनी केले. लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अकॅडमी फॉर को ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र एन.सी.डी.सी. पुणे,सहकार मंत्रालय,भारत सरकार आणि मत्स्यव्यवसाय विभाग भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य… Continue reading महिलांनी एकत्र येवून मत्स्यसंस्था स्थापन कराव्यात : रवींद्र बनसोड

error: Content is protected !!