मुंबई (प्रतिनिधी ) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर मालिका गमावल्यानंतर, बीसीसीआय खेळाडूंसाठी कठोर झाले आहे. बीसीसीआयची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाढवण्यावरही चर्चा झाली. बीसीसीआयला खेळाडूंनी पराभवाची जबाबदारी घ्यावी असे वाटते आणि त्यामुळे ते मोठा निर्णय घेऊ शकते. या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक… Continue reading नाराज बीसीसीआयचे ‘हे’ असणार आहेत नवीन नियम
नाराज बीसीसीआयचे ‘हे’ असणार आहेत नवीन नियम
