नाराज बीसीसीआयचे ‘हे’ असणार आहेत नवीन नियम

मुंबई (प्रतिनिधी ) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर मालिका गमावल्यानंतर, बीसीसीआय खेळाडूंसाठी कठोर झाले आहे. बीसीसीआयची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाढवण्यावरही चर्चा झाली. बीसीसीआयला खेळाडूंनी पराभवाची जबाबदारी घ्यावी असे वाटते आणि त्यामुळे ते मोठा निर्णय घेऊ शकते. या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक… Continue reading नाराज बीसीसीआयचे ‘हे’ असणार आहेत नवीन नियम

मैत्रीपूर्वक क्रिकेट सामन्यात हुपरी पोलीसांचा पत्रकार संघटनेवर विजय

रांगोळी (प्रतिनिधी ) : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आणि मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधुन आजच्या झालेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये हुपरी पोलीस आणि हुपरी परिसर पत्रकार संघटना यांच्यातील रोमहर्षक सामन्यात हुपरी पोलिस टीमचा 57 धावांनी विजय झाला. येथील सिल्वर झोन परिसरातील मैदानात हा क्रिकेट सामना ठेवण्यात आला होता. सामन्याचे उद्घाटन हुपरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी… Continue reading मैत्रीपूर्वक क्रिकेट सामन्यात हुपरी पोलीसांचा पत्रकार संघटनेवर विजय

आता बस झालं.., गौतम गंभीरचा इशारा

मुंबई ( प्रतिनिधी ) : भारत आणि ऑस्ट्रिलिया यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव केला. आता या पराभवानंतर गौतम गंभीरने संताप व्यक्त केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर चांगलाच संतापल्याचे समोर आले आहे. आता बस… Continue reading आता बस झालं.., गौतम गंभीरचा इशारा

मेलबर्नमधील पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा..?

मुंबई ( प्रतिनिधी ) : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी 340 धावा करायच्या होत्या. मात्र या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या 155 धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाला 184 धावांनी डाव गमवावा लागला आहे. तर या सिरीजमध्ये… Continue reading मेलबर्नमधील पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा..?

विराट कोहलीला ठोठावला दंड..! काय आहे कारण ?

मुंबई ( प्रतिनिधी ) : मेलबर्न येथे भारत – ऑस्टेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण या सामन्यादरम्यान विराट कोहलीला दंड ठोठवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड… Continue reading विराट कोहलीला ठोठावला दंड..! काय आहे कारण ?

रविचंद्रन अश्विनने गाबा टेस्टमध्ये घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय..!

मुंबई ( प्रतिनिधी ) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना पावसामुळे रद्द झाला. यानंतर भारताचा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आयसीसी रॅंकींगमध्ये तो 5 व्या क्रमांकावर असताना, त्याचा चालू टेस्टमध्ये अचानक घेतलेला निवृत्तीचा निर्णय सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसरा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर कर्णधार… Continue reading रविचंद्रन अश्विनने गाबा टेस्टमध्ये घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय..!

भावानं सहा चेंडूत गेम पलटवला, मुंबई ‘चॅम्पियन’

मुंबई ( प्रतिनिधी ) : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळला गेला. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीचा अंतिम सामना मुंबईने जिंकला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईने अंतिम सामन्यात मध्य प्रदेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी… Continue reading भावानं सहा चेंडूत गेम पलटवला, मुंबई ‘चॅम्पियन’

भारत -ऑस्ट्रेलिया सामन्याची वेळ बदलली..!

मुंबई (प्रतिनिधी ) : काल श्रीलंकेचा पराभव करत दक्षिण आफ्रिकाने डब्लूटीसीच्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर गेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्या सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आता जवळ आला आहे. तिसरा सामना 14 डिसेंबरपासून गाबाच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचली तेव्हा या दोन्ही संघांमधील… Continue reading भारत -ऑस्ट्रेलिया सामन्याची वेळ बदलली..!

WTC पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया मारेल टॉप – 2 मध्ये एन्ट्री..?

मुंबई ( प्रतिनिधी ) : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा उत्साह हळूहळू शिगेला पोहोचत आहे. ॲडलेड कसोटी हरल्यानंतर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलच्या टॉप-2 मधून टीम इंडिया बाहेर गेली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी भारताला पुन्हा एकदा टॉप-2 मध्ये स्थान मिळू शकते. सध्याच्या डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 60.71 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 59.26 टक्के गुणांसह दुसऱ्या… Continue reading WTC पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया मारेल टॉप – 2 मध्ये एन्ट्री..?

ऑस्ट्रेलियाने केला भारताचा पराभव, पॉईंट टेबलमध्ये टीम इंडियाची मोठी घसरण..!

मुंबई ( प्रतिनिधी ) : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने बॉर्डर – गावस्कर कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सारखे स्टार फलंदाज फेल ठरले.… Continue reading ऑस्ट्रेलियाने केला भारताचा पराभव, पॉईंट टेबलमध्ये टीम इंडियाची मोठी घसरण..!

error: Content is protected !!