सोमनाथ सुर्यवंशींची हत्याच, जबाबदार पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी: राहुल गांधी

परभणी : परभणीतील तरुण सोमनाथ सुर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा होता. तो दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली आहे. हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी येथे… Continue reading सोमनाथ सुर्यवंशींची हत्याच, जबाबदार पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी: राहुल गांधी

डॉ. आंबेडकरांचा अपमान करणारे अमित शाहांची हकालपट्टी करा: रमेश चेन्नीथला

मुंबई : भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधाननिर्मात्यांचा घोर अपमान केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान… Continue reading डॉ. आंबेडकरांचा अपमान करणारे अमित शाहांची हकालपट्टी करा: रमेश चेन्नीथला

भाजपा-युतीकडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम : नाना पटोले

मुंबई : राज्यात जवळपास 2.5 लाख सरकारी पदे रिक्त आहेत. विविध विभागातील मागासवर्गिय पदांचा अनुशेषही भरला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद ही रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले मुली नोकरीची अपेक्षेने वाट पहात असताना सरकारने पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरु करून सुशिक्षित तरुणांना नोकर भरतीच्या… Continue reading भाजपा-युतीकडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम : नाना पटोले

मोठी बातमी : कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजेंची माघार..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – सध्या कोल्हापुरातील उत्तर मतदारसंघ हा चांगलाचं चर्चेत आलाय. विधानसभेच्या अनुषंगाने या मतदारसंघात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचा या मतदारसंघातून तिढा काही सुटायचा नाव घेत नाहीय. काही दिवसापूर्वी राजेश लाटकर यांना काँग्रेसमधून उमेदवारी दिल्यांनंतर पुन्हा ती उमेदवारी मधुरिमाराजे यांना जाहीर करण्यात आली. यानंतर काँग्रेसच्या या निर्णयावर राजेश लाटकर… Continue reading मोठी बातमी : कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजेंची माघार..!

काँग्रेसच्या राजकारणाला आता उतरती कळा लागली असून जनता काँग्रेसला जागा दाखवून देणार : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेसचे खंदे समर्थक संजय वास्कर यांनी आज भाजपच्या अमल महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला. वास्कर यांच्यासह 4 ग्रामपंचायत सदस्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानं काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. मोरेवाडी, पाचगाव, कंदलगाव या भागात प्राबल्य असलेल्या वास्कर यांच्या पाठिंब्यामुळे, अमल महाडिक यांचा दक्षिणमधील विजय सुकर झाला आहे. मोरेवाडीच्या माजी सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्या… Continue reading काँग्रेसच्या राजकारणाला आता उतरती कळा लागली असून जनता काँग्रेसला जागा दाखवून देणार : खा. धनंजय महाडिक

काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश..!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज नेते पक्षांतर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर रवी राजा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले… Continue reading काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश..!

सिंचन घोटाळ्याच्या आरोपावर काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण..?

मुंबई – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचाराला लागले आहेत. प्रचारादरम्यान सत्ताधारी नेते आणि विरोधक नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. अशातच अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यासंबंधीच्या आरोपांवर भाष्य केलं. दिवंगत आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापला. सिंचन घोटाळ्यासंबंधी माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांचे आरोप झाले. आरोप झाल्यावर कारवाई… Continue reading सिंचन घोटाळ्याच्या आरोपावर काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण..?

शिवसेना ठाकरे गटानंतर लगेचचं काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर…

मुंबई – नुकतीच शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर झाली. आता काँग्रेस पक्षानेही आपली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. यापूर्वी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 48 उमेदवारांची घोषणा केली आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती दिली होती. काँग्रेसने 23 उमेदरावांची घोषणा या… Continue reading शिवसेना ठाकरे गटानंतर लगेचचं काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर…

मविआच्या वादावर काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

मुंबई – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचाराला लागले आहे . निवडणूका तारीख जाहीर झाल्यांनतर राजकीय नेते ऍक्शन मोडवर पाहायला मिळत आहेत. अशातच आता महाविकास आघाडी जागा वाटपासंदर्भातील मतभेत आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे जागावाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचे… Continue reading मविआच्या वादावर काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे-शरद पवारांशी चर्चा: नाना पटोले

मुंबई ( प्रतिनिधी ) – महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या 96 जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे… Continue reading जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे-शरद पवारांशी चर्चा: नाना पटोले

error: Content is protected !!