मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मागणी केली आहे. पण ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसींच्या नेत्यांनी विरोध केला आहे. यामुळे राज्यात मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. मराठा समाजाने ओबीसीऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घ्यावे. कारण याचा मराठ्यांना अधिक फायदा होईल, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मांडली आहे.… Continue reading मराठा समाजाने ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घ्यावे : संभाजी ब्रिगेडची भूमिका