… म्ह्णून संतोष देशमुख यांची हत्या झाली ; CID चा मोठा दावा

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कशामुळे झाली, या हत्येमागे कोणाचा हात आहे, गेल्या महिनाभरापासून राज्यातील जनेतला हा प्रश्न पडला आहे. मात्र, या घटनेचा तपास ज्या सीआयडीकडे देण्यात आला आहे, त्या एसआयटीने आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर केले असता महत्त्वाची माहिती दिली. खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगत खंडणीप्रकरणामुळेच… Continue reading … म्ह्णून संतोष देशमुख यांची हत्या झाली ; CID चा मोठा दावा

आनंदवनतील आर्थिक संकट दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून निधी वितरित

मुंबई :- चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी 1 कोटी 86 लाख रुपये तर, आनंद अंध, मुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी 1 कोटी 22 लाख रुपये असे एकूण 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले असून उपमुख्यमंत्र्यांच्या… Continue reading आनंदवनतील आर्थिक संकट दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून निधी वितरित

‘हुप्पा हुय्या 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

मुंबई ( प्रतिनिधी ) : तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हुप्पा हुय्या 2’ ची अधिकृत घोषणा करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. पहिल्या भागातील दमदार कथेनं आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट वापरानं… Continue reading ‘हुप्पा हुय्या 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या : नाना पटोले

मुंबई : राज्यातील बीड व परभणी मधल्या घटना भाजपा युती सरकार पुरस्कृत असून सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकार कडूनच माहिती घेऊन ती जाहीरपणे सांगत आहेत. भाजपा युती सरकार खेळ करत मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले… Continue reading बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या : नाना पटोले

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण तयार करणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलद गतीने आणि प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजिटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाच्या शंभर दिवस… Continue reading योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण तयार करणार : देवेंद्र फडणवीस

नाराज बीसीसीआयचे ‘हे’ असणार आहेत नवीन नियम

मुंबई (प्रतिनिधी ) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर मालिका गमावल्यानंतर, बीसीसीआय खेळाडूंसाठी कठोर झाले आहे. बीसीसीआयची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाढवण्यावरही चर्चा झाली. बीसीसीआयला खेळाडूंनी पराभवाची जबाबदारी घ्यावी असे वाटते आणि त्यामुळे ते मोठा निर्णय घेऊ शकते. या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक… Continue reading नाराज बीसीसीआयचे ‘हे’ असणार आहेत नवीन नियम

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी ) : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलद गतीने आणि प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजिटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाच्या… Continue reading योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण : मुख्यमंत्री फडणवीस

महिला – बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील : आदिती तटकरे

मुंबई – महिला आणि बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण संवेदनशीलतेने काम करत असून त्यांच्याशी संबंधित योजना आणि कार्यक्रमांची प्रभावी, पारदर्शक आणि दर्जेदार अंमलबजावणी केली जात आहे जेणेकरून विकसित भारत… विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करता येईल, अशा शब्दात आपल्या भावना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. महिला आणि बालकांच्या विकासाला… Continue reading महिला – बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील : आदिती तटकरे

निर्णय न घेण्याची राज्यपालांची भूमिका खेदजनक; उच्च न्यायालयाची टिप्पणी..!

मुंबई : विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्याप्रकरणी शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्याने केलेली याचिका फेटाळताना तत्कालिन सरकारने पाठवलेल्या शिफारशींच्या यादीवर आदेश देऊनही निर्णय न घेण्याची राज्यपालांची भूमिका खेदजनक असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने केली. त्याचवेळी, राज्यपालांच्या या भूमिकेमुळे नंतरच्या सरकारचा ही यादी परत मागवण्याचा निर्णय कायद्याच्या चौकटीतच होता, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले. महाविकास… Continue reading निर्णय न घेण्याची राज्यपालांची भूमिका खेदजनक; उच्च न्यायालयाची टिप्पणी..!

महामंडळाच्या योजनांसाठी सहकार्य करू – मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई ः जैन धार्मिक ट्रस्ट च्या वतीने चालवण्यात येणार्‍या जैन पाठशाळांमध्ये प्राकृत, संस्कृत, संगणक शिक्षणासाठी अनुदान योजना व जैन साधु-साध्वी यांच्या विहार मार्गामध्ये विहारधाम निर्माण करण्याचा निर्णय जैन आर्थिक विकास महामंडळाच्या दुसर्‍या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहीती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यक मंत्री नाम. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्री… Continue reading महामंडळाच्या योजनांसाठी सहकार्य करू – मंत्री दत्तात्रय भरणे

error: Content is protected !!