मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सुरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा झाली ना काही निर्णय. हे अधिवेशन लक्षात राहिल ते फक्त विधानभवनाच्या… Continue reading विधानभवन लॉबीतील मारामारीला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार : हर्षवर्धन सपकाळ
विधानभवन लॉबीतील मारामारीला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार : हर्षवर्धन सपकाळ
