टोप, कासारवाडी परिसरात वळीव पावसाची हजेरी

टोप ( प्रतिनिधी ) टोप, कासारवाडीसह परिसरामध्ये वळवाच्या पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजेच्या कडकडांटसह जोरदार वारा सुटला होता. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरीकांची तारांबळ उडाली. मागील काही दिवसापासून प्रचंड उकाडा जाणवत होता. पारा 37 अंशावर गेला असल्याने घामाने आणि उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारीही दिवसभर ऊन जोरात होते. सायंकाळी पाचच्या सुमारास… Continue reading टोप, कासारवाडी परिसरात वळीव पावसाची हजेरी

शिरोळ तालुक्यात पहिल्या वळीव पावसाची दमदार हजेरी

शिरोळ – जयसिंगपूर शिरोळसह परिसरात आज बुधवारी सायंकाळी पहिल्या वळीव पावसाने दमदार लावली हजेरी. दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. सायंकाळी चारच्या सुमारास अचानक गारांसह पावसाने हजेरी लावली. शिरोळ तालुक्यामध्ये दुपारी चार वाजता ढगांच्या गडगडाट व वादळासह झालेल्यां पावसाने हवेमध्ये गारवा निर्माण झाला. त्यामुळे उष्णतेने घायाळ झालेल्या नागरिकांना थोडा वेळ दिलासा मिळाला. तसेच हा पाऊस… Continue reading शिरोळ तालुक्यात पहिल्या वळीव पावसाची दमदार हजेरी

पन्हाळच्या रस्त्यावर बिबट्या

Panhala (Representative) This photograph was taken by Abasaheb Adke at the moment the leopard was spotted on the farm land near Somwar Peth Gude road in Gudegaon at the base of Panhala fort.
Citizens passing through this road should be alert

IMD: महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

चेन्नई ( वृत्तसंस्था ) बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर झाले. त्यामुळे त्याचे आता चक्री वादळात रूपांतर झाले आहे. त्यामुळे 3 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र… Continue reading IMD: महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

मुंबई ( प्रतिनिधी ) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस झाला आहे (महाराष्ट्र हवामान अंदाज). बुधवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर,… Continue reading IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

तामिळनाडू केरळसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता..!

मुंबई ( प्रतिनिधी ) तामिळनाडू आणि केरळसह अनेक भागात पाऊस पडत आहे. दरम्यान, 8 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान मुंबई आणि परिसरात पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पाऊस पडल्यास मुंबईकरांना प्रदूषणापासून दिलासा मिळू शकतो. ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत होणार आहे. सध्या मुंबईतील प्रदूषणाची स्थिती अशी आहे की, लोकांना श्वास घेणे कठीण… Continue reading तामिळनाडू केरळसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता..!

पाकिस्तान दिल्लीच्या हवेत विष कालवत आहे ! भारतात आणीबाणीसारखी स्थिती

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीतील धुराचे कारण पाकिस्तान आहे का ? तुम्हाला हे थोडे अनावश्यक वाटेल पण पाकिस्तानी मीडिया स्वतः हे सिद्ध करत आहे. एकीकडे दिल्ली आणि एनसीआर धुक्याच्या गर्द चादरीने व्यापले आहे, तर दुसरीकडे शेजारी देश पाकिस्तानचे लाहोरही त्याच्याशी झुंजत आहे. भारतातील पंजाबला लागून असलेल्या लाहोरमध्येही धुक्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. लोक… Continue reading पाकिस्तान दिल्लीच्या हवेत विष कालवत आहे ! भारतात आणीबाणीसारखी स्थिती

पर्यावरणपूरकतेकडे जागतिक समुदायाचा कल वाढणे गरजेचे: डॉ. राजनीश कामत

शिवाजी विद्यापीठामध्ये ‘ग्यान’ कार्यशाळेचा समारोप कोल्हापूर : अक्षय ऊर्जेचा वापर वाढवून पर्यावरणपूरकता जपण्याकडे जागतिक समुदायाचा कल वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित पाचदिवसीय ‘ग्यान’ कार्यशाळेचा समारोप शुक्रवारी झाला. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. कामत बोलत होते. राष्ट्रीय रासायनिक… Continue reading पर्यावरणपूरकतेकडे जागतिक समुदायाचा कल वाढणे गरजेचे: डॉ. राजनीश कामत

गुजरातवर पुन्हा घोंगावतय ‘या’ चक्रीवादळाचं संकट

गुजरात ( वृत्तसंस्था ) गुजरातला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत भारतीय हवामान शुक्रवारी अधिसूचना दिली असून, त्यानुसार दक्षिण-पूर्व आणि नैऋत्य-पश्चिम अरबी समुद्रावर दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. 21 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. ते गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकण्याचीही शक्यता आहे. हवामान खात्याने सविस्तररित्या जारी केलेल्या भारतीय हवामान बुलेटिनमध्ये म्हटले आहे… Continue reading गुजरातवर पुन्हा घोंगावतय ‘या’ चक्रीवादळाचं संकट

‘सुमंगलम’ पंचमहाभूत महोत्सव तयारीला वेग! मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

अग्नि, जल, वायू, आकाश, पृथ्वी या पाच पंचमहाभूतांच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी पंचभौतिक महोत्सवाचे आयोजन कणेरी मठावर करण्यात आले आहे. २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव पार पडणार असून या या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक मंत्रालयात पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ही बैठक पार पडली असून… Continue reading ‘सुमंगलम’ पंचमहाभूत महोत्सव तयारीला वेग! मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

error: Content is protected !!