आदमापूर येथील सदगुरु बाळूमामा देवस्थानच्या कार्याध्यक्षपदी लक्ष्मण बाबुराव होडगे यांची निवड…

आदमापूर ( प्रतिनिधी ) : श्री क्षेत्र आदमापूर येथील सदगुरू बाळूमामा देवालयाच्या अध्यक्षपदी लक्ष्मण बाबुराव होडगे यांची बहुमताने निवड करण्यात आली. लक्ष्मण यांनी भारतीय सैन्यदल बीएसएफ मध्ये 17 वर्षे सेवा केल्यानंतर 27 वर्ष अखंडपणे बाळूमामा मंदिराची सेवा केली. मंदिराच्या सर्व कार्यक्रमात नियोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आज त्यांची कार्याध्यक्षपदी बहुमता निवड करण्यात आली. यावेळी सध्याच्या… Continue reading आदमापूर येथील सदगुरु बाळूमामा देवस्थानच्या कार्याध्यक्षपदी लक्ष्मण बाबुराव होडगे यांची निवड…

पन्हाळगड – पावनखिंड मोहीम 12 ते 14 जुलै रोजी होणार…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : पावनखिंड रणसंग्रामाला उजाळा मिळण्यासाठी शिवराष्ट्र परिवार – महाराष्ट्रतर्फे 12 ते 14 जुलै रोजी ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ या देशव्यापी ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या मोहिमेचे ३२ वे वर्ष असून यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पानिपतकार विश्वास पाटील, नरवीर… Continue reading पन्हाळगड – पावनखिंड मोहीम 12 ते 14 जुलै रोजी होणार…

बबेराव दादांच्या पायवाटेवरूनच पुढे जाण्याचा आमचा संकल्प : जयश्री जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : “समाजासाठी जीवन झोकून देणारे, शिवभक्ती आणि अध्यात्मातून एक नवा आदर्श उभा करणारे कैलास गडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष बबेराव शंकरराव जाधव म्हणजेच आपल्या सर्वांचे दादा, आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याचा प्रकाश आमच्या मार्गदर्शनासाठी सदैव जिवंत आहे. त्यांची शिकवण, त्यांच्या आठवणी आणि कार्याच्या पायवाटेवरूनच आम्ही चालत राहणार आहोत” अशा शब्दांत माजी आमदार… Continue reading बबेराव दादांच्या पायवाटेवरूनच पुढे जाण्याचा आमचा संकल्प : जयश्री जाधव

राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी मंगळवारी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने पुणे-बंगळूर महामार्ग रोको आंदोलन केले. यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून या महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला. अशातच कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टीयांच्या नेतृत्वाखाली सरकारला सज्जड इशारा दिला. यावेळी कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग… Continue reading राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल..!

विमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार : सतेज पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या एक रुपयात विमा या योजनेमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. यामध्ये गुंतलेल्यांवर कारवाई होणार का ? असा प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी अधिवेशनात उपस्थित केला. यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दोषींवर एक महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सतेज पाटील… Continue reading विमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार : सतेज पाटील

राज्याच्या विकासासाठी हे अधिवेशन मोलाचं : चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली अ. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान भवनमधील त्यांच्या कार्यालयात श्री गणेश मूर्तीची पूजा करून विधिमंडळ कामकाजास प्रारंभ केला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी संसदीय कार्यमंत्री या नात्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा… Continue reading राज्याच्या विकासासाठी हे अधिवेशन मोलाचं : चंद्रकांत पाटील

‘या’ कारणामुळं हर्षल सुर्वे यांनी दिला राजीनामा…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणूका तोंडावर असताना कोल्हापूरातील उबाठा गटात वेगळंच राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज पत्रकाव्दारे त्यांनी राजीनामा जाहीर केला आहे. यामध्ये हर्षल सुर्वे यांनी म्हटले आहे, माझी जिल्हाप्रमुख पदी निवड झाली नाही. त्यामुळे मनातील खद व्यक्त… Continue reading ‘या’ कारणामुळं हर्षल सुर्वे यांनी दिला राजीनामा…

परिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच : ॲड.आशिष शेलार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी लक्ष्मी विलास पॅलेस येथील त्यांच्या जन्मस्थळी भेट देऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी आमदार अमल महाडिक, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पुरातत्व विभागाचे उदय सुर्वे, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, पुराभिलेख सहसंचालक… Continue reading परिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच : ॲड.आशिष शेलार

तीनशे फूट दरीत कोसळलेला कोल्हापूर येथील पर्यटकांचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी) यांचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शोधमोहीम थांबवण्यात आली. त्यांचा मृतदेह दरीत‌ ३०० फुट खोलवर आढळून आल्याचे… Continue reading तीनशे फूट दरीत कोसळलेला कोल्हापूर येथील पर्यटकांचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश…

महावितरणच्या ‘या’ निर्णयाचे धामोड म्हासुर्ली परिसरात होतयं कौतुक…

धामोड ( प्रतिनिधी ) : राधानगरी तालुक्यातील धामोड – केळोशी – म्हासुर्ली परिसर हा अनेक ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाडी-वस्तीमध्ये विभागलेला डोंगरी भागाचा परिसर आहे. आज काल होणारे शेतीचे लहान लहान तुकडयांचे मोठ्या तुकड्यात होणारे रूपांतर त्यामुळे जुने नैसर्गिक पावसाळी शेतीसाठी पाण्याचे स्त्रोत कमीच पाहायला मिळतात. अर्थातच येथील शेती उन्हाळ्याबरोबर पावसाळ्यात देखील विद्युत पंपावरच अवलंबून आहे.पण… Continue reading महावितरणच्या ‘या’ निर्णयाचे धामोड म्हासुर्ली परिसरात होतयं कौतुक…

error: Content is protected !!