IMD: महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

चेन्नई ( वृत्तसंस्था ) बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर झाले. त्यामुळे त्याचे आता चक्री वादळात रूपांतर झाले आहे. त्यामुळे 3 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र… Continue reading IMD: महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

मुंबई ( प्रतिनिधी ) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस झाला आहे (महाराष्ट्र हवामान अंदाज). बुधवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर,… Continue reading IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

तामिळनाडू केरळसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता..!

मुंबई ( प्रतिनिधी ) तामिळनाडू आणि केरळसह अनेक भागात पाऊस पडत आहे. दरम्यान, 8 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान मुंबई आणि परिसरात पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पाऊस पडल्यास मुंबईकरांना प्रदूषणापासून दिलासा मिळू शकतो. ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत होणार आहे. सध्या मुंबईतील प्रदूषणाची स्थिती अशी आहे की, लोकांना श्वास घेणे कठीण… Continue reading तामिळनाडू केरळसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता..!

गुजरातवर पुन्हा घोंगावतय ‘या’ चक्रीवादळाचं संकट

गुजरात ( वृत्तसंस्था ) गुजरातला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत भारतीय हवामान शुक्रवारी अधिसूचना दिली असून, त्यानुसार दक्षिण-पूर्व आणि नैऋत्य-पश्चिम अरबी समुद्रावर दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. 21 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. ते गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकण्याचीही शक्यता आहे. हवामान खात्याने सविस्तररित्या जारी केलेल्या भारतीय हवामान बुलेटिनमध्ये म्हटले आहे… Continue reading गुजरातवर पुन्हा घोंगावतय ‘या’ चक्रीवादळाचं संकट

सिक्कीममध्ये ढगफुटी;मृतांचा आकडा 56 वर; जवानांसह 142 जणांचा शोध

सिक्कीम ( वृत्तसंस्था ) सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे आलेल्या भीषण पुरामुळे मृतांची संख्या शनिवारी 56 वर पोहोचली आहे. सिक्कीममधून आतापर्यंत २६ मृतदेह सापडले आहेत. पश्चिम बंगालमधील तिस्ता नदीच्या पात्रात 30 मृतदेह सापडले आहेत. सिक्कीममध्ये लष्कराच्या जवानांसह 142 जणांचा शोध सुरू आहे. त्याचवेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सिक्कीममध्ये आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. मंगन जिल्ह्यातून चार,… Continue reading सिक्कीममध्ये ढगफुटी;मृतांचा आकडा 56 वर; जवानांसह 142 जणांचा शोध

कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, यलो अलर्ट जारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहराच्या काही भागांसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने रविवारी रात्री हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळामुळे पावसाने हजेरी लावली होती. परंतु, या अवकाळी पावसानंतर पाराही घसरला असून वातावरणात थंडी जाणवत आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मंदोस वादळाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, यलो अलर्ट जारी

अवकाळीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : आ. यड्रावकर

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शनिवारी मध्यरात्रीपासून शिरोळ तालुका आणि परिसरात पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश माजी राज्यमंत्री, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. शनिवारी रात्री संपूर्ण शिरोळ तालुक्यात ढगफुटीसारखा मोठा पाऊस झाला अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले गावागावांचा संपर्क तुटला या घटनेनंतर आ.… Continue reading अवकाळीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : आ. यड्रावकर

राज्यात तीन दिवस पाऊस थैमान घालणार

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगर आणि संपूर्ण राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील तीन दिवस पाऊस थैमान घालणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पाऊस परतीच्या मार्गावर आहे. अशातच देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मेघालय, आसाम. नगालँड, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये दोन ऑक्टोबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह… Continue reading राज्यात तीन दिवस पाऊस थैमान घालणार

न्यायदेवता प्रसन्न झाली, वरुणराजाचे काय….

मुंबई (प्रतिनिधी) : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत शिवसेनेला न्यायदेवतेच्या मंदिरात न्याय मिळाला असला तरी आता शिवसेनेला खरी भीती आहे ती वरुणराजाची. त्यामुळे न्यायदेवतेसोबत शिवसेनेवर आता वरुणराजाही प्रसन्न होण्याची गरज असून, त्यांची जर अवकृपा झाल्यास शिवसेनेच्या मेळाव्यावर संकट येण्याची भीतीही शिवसेनेच्या नेत्यांना वाटू लागली आहे. पोलीस आणि महापालिकेने शिवसेनेला दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याकरिता परवानगी… Continue reading न्यायदेवता प्रसन्न झाली, वरुणराजाचे काय….

पाटगाव धरण शंभर टक्के भरले

कडगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेले चार दिवस पावसाची संतधार सुरू असून, पाटगाव येथील मौनी सागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. सांडव्यावरून पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू आहे. धरण परिसरात पडणारा मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदी तिसऱ्यांदा पात्रा बाहेर पडली आहे. पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मागील… Continue reading पाटगाव धरण शंभर टक्के भरले

error: Content is protected !!