जालना ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. २१ जानेवारी रोजी सर्व मराठ्यांनी आंतरवाली सराटीमध्ये जमा व्हावे, आपल्याला मुंबईकडे रवाना व्हायचं आहे. यादिवशी कोणकोणते नेते येतात हे पाहायचं आहे. असं ही ते यावेळी म्हणाले.राज्य शासनाबाबत तक्रार… Continue reading मराठ्यांनो आता थांबायचं नाही..! जरांगे आंदोलनावर ठाम