आजऱ्यात दोन कोटी किंमतीची ‘व्हेल’ची उलटी जप्त; सहा जण जाळ्यात

आजरा पोलिस व वनविभागाने संयुक्त कारवाई करत दोन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली असून संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार घाटकरवाडी (ता. आजरा) परिसरात तस्करीच्या हेतूने नेण्यात येणारी सुमारे दोन किलो वजनाची दोन कोटी रुपये… Continue reading आजऱ्यात दोन कोटी किंमतीची ‘व्हेल’ची उलटी जप्त; सहा जण जाळ्यात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी

नागपूर (वृत्तसंस्था) : भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. त्यांच्या नागपूर येथील कार्यालयात यासंबंधी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या नावे धमकीचे फोन आलेत. त्यात गडकरींकडे खंडणी मागण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकारानंतर गडकरींच्या कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी… Continue reading केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी

काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना एक वर्षांची शिक्षा

नागपूर (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे माजी मंत्री आणि नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभेचे आमदार सुनील केदार यांना कोर्टाने एका गुन्ह्यात कोर्टाने एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने याबाबतचा निकाल दिला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर येथे अति उच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या सहायक अभियंत्यासह मारहाण केल्या प्रकरणात संदर्भात आमदार सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल… Continue reading काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना एक वर्षांची शिक्षा

”कोल्हापूरची तांबडी माती तोतरी जबान मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही”

कोल्हापुरात आमदार हसन मुश्रीफ तसेच त्यांचे निकटवर्तीयांच्या निवासस्थानावरील छापेमारीने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोम्मया यांच्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कागलची तांबडी माती ही विखारी वृत्ती गाडल्याशिवाय राहणार नाही, असा जहरी इशारा दिला.12 जानेवारीला जिजाऊच्या जन्मस्थळावरून हे वक्तव्य करतोय. असं ही ते म्हणाले. याबाबत बोलताना अमोल… Continue reading ”कोल्हापूरची तांबडी माती तोतरी जबान मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही”

बच्चू कडू यांच्या अपघाताबद्दल संशय

नागपूर : प्रहारचे संघटनेचे आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला की, हा सत्ताधाऱ्यांनी केलेला घातपात आहे, असा सवाल गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अमरावतीमध्ये रस्ता ओलांडत असताना बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने भीषण धडक दिली. त्यामुळे बच्चू कडू रस्त्याच्या दुभाजकावर आदळले. त्यांच्या… Continue reading बच्चू कडू यांच्या अपघाताबद्दल संशय

आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ‘ईडी’ची छापेमारी; नेमकं काय आहे प्रकरण?

कोल्हापूर जिल्ह्यात ईडीच्या छापेमारीने राजकीय वातावरण चांगलच तापलं असून, आमदार हसन मुश्रीफ यांची दुसऱ्यांदा चौकशी केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार मुश्रीफ यांनी कारवाईबाबत आपल्याला कोणतेही समन्स बजावण्यात आले नाही. तरीही चौकशी करण्यात येत आहे. तसेच ठराविक धर्माला टार्गेट करत भाजप हे घडवून आणत असल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ईडीने छापेमारी करताना… Continue reading आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ‘ईडी’ची छापेमारी; नेमकं काय आहे प्रकरण?

देश हादरला! लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा खात्मा; प्रियकरानेच केले सपासप वार

प्रेमसंबंधातून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. लग्नासाठी तगादा लावल्यामुळे रागाच्या भरात प्रियकरानं मित्राच्या मदतीनं प्रेयसीवर सपासप वार करत हत्या केली. हा धक्कादायक प्रकार कल्याण जवळ असलेल्या टिटवाळा परिसरात (Titwala, kalyan) घडला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टिटवाळ्यातील गोवेली परिसरात 12 डिसेंबरला एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेवर धारदार शस्त्रानं… Continue reading देश हादरला! लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा खात्मा; प्रियकरानेच केले सपासप वार

‘लम्पी’पासून पशुधन वाचविण्यासाठी काय कराल? अशी घ्या काळजी

गोवंशातील जनावरांमध्ये लम्पी आजाराची साथ चालू आहे. या आजाराच्या तीव्रतेनुसार बाधित जनावरांमध्ये विविध लक्षणे आढळून येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात हा आजार कमी – जास्त प्रमाणात फैलावला आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर १०० टक्के प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. मात्र शेतकऱ्यांनी… Continue reading ‘लम्पी’पासून पशुधन वाचविण्यासाठी काय कराल? अशी घ्या काळजी

श्री क्षेत्र जोतिबा अन् पन्हाळ्याचं रुपडं पालटणार; उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला श्री जोतिबा परिसर तसेच असंख्य शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचे ठिकाण असलेल्या ऐतिहासिक पन्हाळा गड आणि परिसराचे रुपडं आता पालटणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळ गडाचे जतन व संवर्धनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री… Continue reading श्री क्षेत्र जोतिबा अन् पन्हाळ्याचं रुपडं पालटणार; उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

शिक्षणव्यवस्थेतील कीड संपवण्यासाठी ‘त्या’ प्राध्यापकाला अद्दल घडवा; ‘अभाविप’ आक्रमक

आय.आय.एस.ई.आर, पुणे (IISER Pune) येथील गरिमा अगरवाल या विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या, तसेच शैक्षणिक फसवणूक करत गरीमाचा शोधप्रबंध दुसऱ्या विद्यार्थींनीच्या नावाने जमा करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ‘अभाविप’ने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गरिमा अगरवाल ही कुशाग्र व होतकरू विद्यार्थिनीने ६ वर्ष अभ्यास करून पीएचडीचा शोधनिबंध पूर्ण केला, परंतु पीएचडी मार्गदर्शकाने (प्राध्यापक) तो… Continue reading शिक्षणव्यवस्थेतील कीड संपवण्यासाठी ‘त्या’ प्राध्यापकाला अद्दल घडवा; ‘अभाविप’ आक्रमक

error: Content is protected !!