मुंबई : भारतावर करण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे. भारताकडून आता केवळ पाकिस्तानच्या हल्ल्यांपासून फक्त संरक्षणाची रणनीती न अवलंबता नुकसान होईल, असे मोठे प्रतिहल्ले करण्यास सुरुवात झली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान नरमताना दिसत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी यासंर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आम्हाला युद्ध… Continue reading जर भारताने हल्ले थांबवले तर आम्हीही थांबू ; पाकिस्तान परराष्ट्र मंत्री इशाक दार
जर भारताने हल्ले थांबवले तर आम्हीही थांबू ; पाकिस्तान परराष्ट्र मंत्री इशाक दार
