मुंबई : राज्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, आज वादळी वाऱ्यासह राजधानी मुंबईला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. अवकाळी पावसामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ठिकठिकाणी अनेक दुर्घटना घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर याचा फक्त राजकीय पक्ष आणि… Continue reading निवडणूक प्रचार सभांवर पावसाचे पाणी ; उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांची सभा रद्द