मुंबई – सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. आतापर्यंत तीन टप्प्याच मतदान पार पडलय. अजून चार टप्पे बाकी आहेत. सर्व देशवासीयांच्या नजरा मतदानावर आहेत. अशातच शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी एक मोठा खुलासा केला आहे. येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेना मोठ उधाण… Continue reading फडणवीसांच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर नाना पटोलेंचा टोला