सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात तब्बल 9 कोटींची उलाढाल

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात 7 लाख शेतकरी व नागरीकांनी भेट देत शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन, खरेदी केली. दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो. या पार्श्वभूमीवर तपोवन मैदानावर जनसागर लोटला होता. चार दिवसात तांदळाची उंच्चांकी विक्री झाली असून 50 लाखांची उलाढाल ही… Continue reading सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात तब्बल 9 कोटींची उलाढाल

‘कोल्हापूर दक्षिण’ला निधी कमी पडू देणार नाही- माजी आमदार अमल महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूरचे माजी नगरसेवक किरण नकाते आणि माजी नगरसेविका माधुरी नकाते यांच्या पाठपुराव्यातून प्रभाग क्रमांक 58 आणि 59 मध्ये विविध विकास कामे होत आहेत. या विकास कामांचे उद्घाटन माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना महाडिक यांनी नकाते दांपत्याने जपलेला लोकसेवेचा वारसा कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार नकाते… Continue reading ‘कोल्हापूर दक्षिण’ला निधी कमी पडू देणार नाही- माजी आमदार अमल महाडिक

टोप येथील मयूर भोसलेची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

टोप ( प्रतिनिधी ) टोप येथील मयूर भोसले याने पुणे लोणीकंद येथे झालेल्या महाराष्ट्र कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत 62 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावल्याने त्याची उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे त्याच्यावर टोप परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मयूर भोसले हा रशिवडे येथील जय हनुमान कुस्ती केंद्रात सराव करत… Continue reading टोप येथील मयूर भोसलेची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे, ठाण्यात नवीन प्रकाराची 5 प्रकरणे

मुंबई ( वृत्तसंस्था ) कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: JN.1 या नवीन प्रकाराचा संसर्ग वाढल्यामुळे अनेक राज्यांमध्ये दक्षता वाढली आहे. यापैकी पश्चिम महाराष्ट्रात ही संख्या लक्षणियरित्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोविड-19 चे सक्रिय आकडा 4,000 च्या पुढे गेला आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एका… Continue reading सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे, ठाण्यात नवीन प्रकाराची 5 प्रकरणे

‘मैत्रीचा उत्सव’ विश्वासाचे नाते निर्माण करणारा : चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तरंग उत्सवास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी दीपप्रज्वलन करून त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उत्सवातील विविध दालनांना भेट देऊन दहशतवाद विरोधी पथकाचे प्रात्यक्षिकही पहिली. हा उत्सव खऱ्या अर्थाने ‘मैत्रीचा उत्सव’ असून पोलीस आणि… Continue reading ‘मैत्रीचा उत्सव’ विश्वासाचे नाते निर्माण करणारा : चंद्रकांत पाटील

पन्हाळ्यावर आयोध्येतून आलेल्या मंगल आक्षता कलशांचे जोरदार स्वागत…

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथील श्री राम मंदिरात अयोध्येतून येथून आलेल्या मंगल अक्षदा कलशाचे मिरवणूक काढुन पूजन करण्यात आले. प्रभु श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भव्य मंदिरात होत आहे. त्या निमित्ताने अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षदा कलशाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. राम मंदिर येथे… Continue reading पन्हाळ्यावर आयोध्येतून आलेल्या मंगल आक्षता कलशांचे जोरदार स्वागत…

म्हाळुंगे तर्फ बोरगाव सरपंचांच्या अपात्रतेला स्थगिती…

कळे (प्रतिनिधी) : अतिक्रमणाच्या मुद्यावरुन अपात्र ठरवलेले पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फ बोरगाव येथील सरपंच संग्राम पाटील यांच्या अपात्रतेला विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. सरपंच संग्राम पाटील यांनी गट क्रमांक १५० वरील गायरानात अतिक्रमण करुन ऊसाची शेती केल्याचा आरोप येथीलच अर्जुन पाटील यांनी केला होता. तसे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. हे प्रकरण चौकशीसाठी गेले होते.… Continue reading म्हाळुंगे तर्फ बोरगाव सरपंचांच्या अपात्रतेला स्थगिती…

दक्षिण विभागातील 6 दिवसापासून बंद असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न राजेश क्षीरसागरांमुळे निकाली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नागदेववाडी, शिंगणापूर, पाडळी, जिल्हा परिषद कॉलनी अयोध्या कॉलनी, बालिंगा इत्यादी परिसरातील काही लोकांनी अनधिकृत पाण्याचे कनेक्शन घेऊन जावळ, बारसं, लग्न या कार्यक्रम निमित्त तसेच कन्स्ट्रक्शन व्यावसायिक यासाठी जादा पाणी अनधिकृतरित्या घेतात. यामुळे परिसरामधील इतर नागरिकांना पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात देण्यात महानगरपालिकेस अडचणी निर्माण झालेले आहे. यामुळे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश… Continue reading दक्षिण विभागातील 6 दिवसापासून बंद असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न राजेश क्षीरसागरांमुळे निकाली…

गांधीनगर वसाहत रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण सोडवा : अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराशेजारील गांधीनगर हे गाव कापडाची मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आले आहे. गांधीनगर आणि परिसराच्या आरोग्य सेवेसाठी येथे वसाहत रुग्णालय कार्यरत आहे. याठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा दिली जाते पण सध्या हे वसाहत रुग्णालयच आजारी अवस्थेत आहे. रुग्णालयाची इमारत जुनी झाल्यामुळे मोडकळीस आली आहे. तर ठिकठिकाणी पडझड झाली असून पावसाळ्यामध्ये… Continue reading गांधीनगर वसाहत रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण सोडवा : अमल महाडिक

‘या’साठी देशातील प्रत्येक माणूस सक्षम पाहिजे : राहूल रेखावार

टोप (प्रतिनिधी) : देशाचे नाव जागतिक पातळीपर्यंत जायचे असेल तर देशातील प्रत्येक माणूस सक्षम असला पाहिजे. यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार प्रयत्नशील असून कोल्हापूर जिल्हा प्रशासन या सर्व सुविधा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले. ते नागाव येथे विकसित भारत रथ यात्रा प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्र सरकारच्या उपसचिव अनिता… Continue reading ‘या’साठी देशातील प्रत्येक माणूस सक्षम पाहिजे : राहूल रेखावार

error: Content is protected !!