कोल्हापूर (प्रतिनिधी) : नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा मोर्चा उद्या बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात येणार आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढकाराने होत असलेल्या या मोर्चात दहा हजारांहून अधिक बाधित शेतकरी सामील होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून चार हजार शेतकरी काल (सोमवार) सायंकाळीच मुंबईकडे रवाना झाले. आझाद मैदानात… Continue reading शक्तीपीठ महामार्गविरोधात आझाद मैदानावर मोर्चा…
शक्तीपीठ महामार्गविरोधात आझाद मैदानावर मोर्चा…
