मुंबई – महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे आता विधानसभा निवडणुकीनंतरच कळणार आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान झाल्यानंतर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. महाराष्ट्राच्या निवडणुकीची उत्सुकता पाहता राजकीय उलथापालथ होणार हे निश्चित मानले जात आहे. या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. आता यावर तावरे गटाचे खासदार संजय… Continue reading फडणवीसांना मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का..? संजय राऊतांचं टीकास्त्र