उन्हाळयात नारळ पाणी प्यावे की लिंबू पाणी प्यावे..?वाचा सविस्तर..!

उन्हाळयात नारळ पाणी प्यावे की लिंबू पाणी प्यावे..? हेच समजत नाही ना..! कारण दोन्ही पेय आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नारळ पाणी आणि लिंबू पाणी दोन्ही त्यांच्या हायड्रेटिंग गुणधर्मांसाठी ओळखले जातात परंतु उन्हाळ्यात कोणते पिणे चांगले आहे याबद्दल लोकांमध्ये गोंधळ आहे. या दोघांपैकी कोणते पेय हे आरोग्यदायी आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या पोषक तत्वांबद्दल जाणून घेतले पाहिजे.… Continue reading उन्हाळयात नारळ पाणी प्यावे की लिंबू पाणी प्यावे..?वाचा सविस्तर..!

भर उन्हातून आल्यानंतर तुम्हीही लगेच थंड पाणी पिताय? मग तर हे वाचाचं..!

सध्या वातावरणातील उकाडा प्रचंड वाढला आहे. सध्या देशासह राज्यभरात तापमानात चांगलीच वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आपण घरी आल्या आल्या थंड पाणी पितो. थंड पाणी पिल्याने आपल्याला थंडावा जाणवतो. उन्हाळ्यात खास करून उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक थंडगार पाणी पितात. आपल्यापैकी अनेकांना कडक उन्हातून आल्यावर लगेच फ्रीजमधून बाटली काढून पाणी पिण्याची सवय असेल. हे थंडगार पाणी… Continue reading भर उन्हातून आल्यानंतर तुम्हीही लगेच थंड पाणी पिताय? मग तर हे वाचाचं..!

डिहायड्रेशन म्हणजे काय? कारणे ,लक्षणं आणि उपाय

उन्हाळ्याला कडक उन्हाच्या झळांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांमध्ये तहान भागवण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात प्यायले जाते. पाणी हे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे? हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. नियमितपणे पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास, शरीराच्या इतर समस्या दूर होतात. त्यासोबतच आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास पाणी मदत करते.जेव्हा पाण्याचे सेवन कमी प्रमाणात… Continue reading डिहायड्रेशन म्हणजे काय? कारणे ,लक्षणं आणि उपाय

उन्हाळ्यात दही खाल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. उन्हाळ्यात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे अशा स्थितीत ज्या गोष्टी थंड असतात, त्या गोष्टी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात. अशातच उन्हाळ्यात थंड गुणधर्म असणाऱ्या वस्तूंमध्ये दह्याचा देखील समावेश होतो.. सोबतच आपण निरोगीही राहतो. आज आपण जाणून घेऊया की उन्हाळ्यात दह्याचे सेवन केल्याने आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात आणि… Continue reading उन्हाळ्यात दही खाल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

कु़डाळ येथे 21 एप्रिलरोजी एक दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन…

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर्सचे ज्ञान अद्ययावत व्हावे यासाठी डीएफसी सिंधुदुर्ग, वर्किंग कमिटी कुडाळ यांच्यावतीने एक दिवसाची वैद्यकीय परिषद आणि कार्यशाळा सिंधुरेस्पिकॉन २१ एप्रिलरोजी आयोजित करण्यात आली आहे. याकरिता मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, गोवा येथील नामवंत फुफ्फुसविकार तज्ज्ञ तसेच संशोधक मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. आराध्या अडोरर, झाराप झिरो पॉइंट याठिकाणी ही परिषद संपन्न… Continue reading कु़डाळ येथे 21 एप्रिलरोजी एक दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन…

मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही..? खाण्यापूर्वी हे वाचाच..!

आंबा या फळाला सगळ्यात लोकप्रिय आणि लाडकं फळ मानले जाते. या फळासाठी कित्येक महिने आपलयाला वाट बघावे लागते. आंबा हे असे फळ ज्याचे चाहते लहानांपासून ते मोठ्या पर्यंत आहेत. आंबा हा जवळ-जवळ सगळ्याच लोकांचा प्रिय फळ आहे. आंबा हे अतिशय चवदार आणि आरोग्यदायी फळ आहे. रसाळ आणि गोड आंबे पाहून स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण होते.… Continue reading मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही..? खाण्यापूर्वी हे वाचाच..!

उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी ‘ही’ फळे आवर्जून खावा..!

उन्हाळ्याला सुरूवात झाली असून, या दिवसांमध्ये आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. पाण्याची कमतरता भासली की, मग डिहायड्रेशनचा त्रास संभवतो. अशा परिस्थितीमध्ये मग, द्रवपदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. दररोज ७-८ ग्लास पाणी पिण्याव्यतिरिक्त, पचन सुलभ करण्यासाठी, इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी, प्रतिकारशक्तीस समर्थन देण्यासाठी आणि अत्यधिक तापमानावर मात करण्यासाठी आपल्या जेवणात हायड्रेटिंग फळे आणि भाज्यांचा समावेश करणे… Continue reading उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी ‘ही’ फळे आवर्जून खावा..!

कळे पोलीस ठाणे हवालदार महेश माळवदे यांनी वाचवले युवकाचे प्राण

कळे ( प्रतिनिधी ) कळे ( ता. पन्हाळा)  येथे महेश माळवदे या पोलिस हावलदाराने एका व्यक्तीचे प्राण वाचविले. ही व्यक्ती कोल्हापूर गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर कळे पोलीस ठाण्याच्या दारातच जोराचा ब्रेन स्ट्रोक येऊन रस्त्यावर कोसळली होती. शिवाजी रखमाजी कांबळे (वय 35) रा.गलगले ( ता.कागल ) हे पन्हाळा तालुक्यातील घरपण या गावी 14 एप्रिल रोजी सासरवाडीला रात्रीअकराच्या… Continue reading कळे पोलीस ठाणे हवालदार महेश माळवदे यांनी वाचवले युवकाचे प्राण

उन्हाळ्यामुळे येऊ शकतो हार्ट अटॅक ? जाणून घ्या सविस्तरपणे..!

उन्हाळा सुरू झाला, की साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्याचा काळ म्हणजे उष्माघाताचा महिना म्हणलं तरी काही हरकत नाही. उष्माघात म्हणजे केवळ उष्णतेचा त्रास किंवा उन्हाचा त्रास नसून, यामुळे इतरही काही आजार संभवतात; पण उष्माघातामुळे हृदयविकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का..? बाहेरचं तापमान प्रचंड वाढत असतं आणि तुलनेत शरीराच्या आत पाण्याचं प्रमाण वेगानं… Continue reading उन्हाळ्यामुळे येऊ शकतो हार्ट अटॅक ? जाणून घ्या सविस्तरपणे..!

उन्हाळ्यात कोकम पिण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे

Kokum Sharbat, Juice or Sherbet OR summer coolant drink made up of Garcinia indica with raw fruit, served in a glass with mint leaf. selective focus

असह्य उष्णतेचा तडाखा आपण सगळेच अनुभवत आहोत. तापमान वाढत असताना, अगदी सूर्याखाली फिरणे हा एक कठीण अनुभव असू शकतो.कडक उन्हाळ्यामुळे आपल्याला सतत काहीतरी थंड आणि रसाळ खाण्याची इच्छा होते. हे खरे आहे की आपण पाणी पिऊन आपल्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण करू शकतो जर आम्ही तुम्हाला सांगितले की तुमचे शरीर नैसर्गिकरित्या थंड करण्याचा एक मार्ग… Continue reading उन्हाळ्यात कोकम पिण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे

error: Content is protected !!