मुंबई : ज्या व्यक्तीने शाळेत असताना कधी मॉनिटरची निवडणूक लढवली नसेल तो व्यक्ती काँग्रेस पक्ष चालवतोय’, अशी टीका गौरव वल्लभ यांनी जयराम रमेश यांच्यावर केली आहे.त्यांनी तीन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. गौरव वल्लभ यांनी ‘मी सनातनी विरोधी घोषणा देऊ शकत नाही’, असा जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसला रामराम केला. गौरव वल्लभ म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षाचा ग्राऊंड… Continue reading गौरव वल्लभ यांचे जयराम रमेश यांच्यावर टीकास्त्र ; म्हणाले, ज्या व्यक्तीने शाळेत असताना…