रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर कोकणातील त्यांचे शिलेदार वैभव खेडेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी मौन सोडले आहे. त्यांनी थेटच वैभव खेडेकर यांच्यावर निशाना साधला आहे. ते म्हणाले, मनसेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर आधीच चार ते पाच गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावर… Continue reading मला राज ठाकरेंनी फोन केला म्हणून…रामदास कदम थेटच बोलले…