नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते गिरीराज सिंह यांनी हिंदुस्थानच्या फाळणीवर एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जर फाळणीच्या वेळी सर्व मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर देशाची आता जशी अवस्था आहे तशी अवस्था नसती, असे वक्तव्य गिरीराज सिंह यांनी केले आहे. सिंह यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी आवाज उठवला असून सिंह यांच्या… Continue reading त्याचवेळेस मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर***; भाजपच्या मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य