चीनच्या जोरावर पाकिस्तान करतंय भारताच्या चांद्रयानशी स्पर्धा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारताने ऑगस्टमध्ये अवकाशात नवे यश मिळवले. भारताची चांद्रयान-3 मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरली आहे. यानंतर भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरला. या क्षेत्रात उतरणारा तो पहिला देश ठरला. या मोहिमेच्या यशानंतर पाकिस्तान अडचणीत सापडला आहे. 2019 मध्ये चांद्रयान-2 च्या अपयशाचा आनंद साजरा करणाऱ्या पाकिस्तानी लोकांनी चांद्रयान-3 च्या यशावर आपल्या… Continue reading चीनच्या जोरावर पाकिस्तान करतंय भारताच्या चांद्रयानशी स्पर्धा

error: Content is protected !!