पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने मागील ४५ वर्षातील ऊस गाळपाचे सर्व विक्रम मोडीत काढत अवघ्या २६ दिवसात २ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून कारखान्याच्या इतिहासामध्ये नवा विक्रम केला आहे. शिवाय २० वर्षांनंतर कारखाना पहिल्यांदाच पूर्णक्षमतेने चालवण्यात कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व त्यांच्या संचालक मंडळांना यश आले आहे. मागील दोन… Continue reading श्री विठ्ठल कारखान्याचा ऊस गाळपात विक्रम : २६ दिवसात तब्बल दोन लाख टन गाळप
श्री विठ्ठल कारखान्याचा ऊस गाळपात विक्रम : २६ दिवसात तब्बल दोन लाख टन गाळप
