Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
प्रशासकीय Archives -

शिरढोण येथील शेतकऱ्यांची कुरुंदवाड पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धडक…

कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) :पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पंचगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाल्याने ऐन उन्हाळ्यात शेतातील पिके वाळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शिरढोण येथील शेतकऱ्यांनी कुरुंदवाड येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना कोंडून धरले. त्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दस्तगीर बाणदार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. दरम्यान बुधुवारपर्यंत पंचगंगा नदी पात्रात ३०… Continue reading शिरढोण येथील शेतकऱ्यांची कुरुंदवाड पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धडक…

अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे शहर अन्न पुरवठा विभागावर कामाचा ताण…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर शहर अन्न पुरवठा विभागावर संपूर्ण कोल्हापूर शहराच्या जवळपास 6 लाख लोकसंख्येचा भार असून तो केवळ 3 ते 4 कर्मचारी वर्गावर आल्याने पुरवठा विभागावर ताण आला आहे. पुरवठा निरीक्षक, गोदाम निरीक्षक यांना सुद्धा क्लार्कचे काम करावे लागत असल्याने जादा कर्मचारी देण्याची गरज निर्माण झाली असून जिल्हाधिकारी यांनी याबाबत कार्यवाही करण्याची… Continue reading अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे शहर अन्न पुरवठा विभागावर कामाचा ताण…

समाज कल्याण विभागाच्यावतीने लोकशाही दिनाचे आयोजन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्हास्तरीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या योजनांबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.30 या कालावधीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कावळा नाका येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत… Continue reading समाज कल्याण विभागाच्यावतीने लोकशाही दिनाचे आयोजन

जागा निश्चिती होताच आयटी पार्कचा शासन निर्णय काढणार : उदय सामंत

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : जिल्ह्याची औद्योगिक प्रगती आणि रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योग संचालनालयामार्फत जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषद-2025 उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी ज्या दिवशी जागा निश्चिती होईल, त्याच दिवशी आयटी पार्कचा शासन निर्णय काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच युवकांना रोजगार निर्मिती करुन देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीयीकृत आणि… Continue reading जागा निश्चिती होताच आयटी पार्कचा शासन निर्णय काढणार : उदय सामंत

कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी मिळणार 43 कोटी रुपये

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई येथे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री… Continue reading कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी मिळणार 43 कोटी रुपये

राधानगरी ते दाजीपुर रस्त्यावरुन 30 एप्रिल पर्यंत दिवसा वाहतूक करण्यास परवानगी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : राधानगरी – दाजीपुर रस्त्याच्या बाजूला न्यू करंजे, राऊतवाडी, मांडरेवाडी, शेळप, बांबर, सतिचामाळ आणि हसणे अंतर्गत गावे असल्याने या गावातील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी राधानगरी – दाजीपुर हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरुन गावातील सर्व मुले शिक्षणासाठी आणि नोकरदार फोंडा आणि राधानगरी येथे ये-जा करत असतात. विद्यार्थी, नोकरदार आणि स्थानिक नागरिकांना ये-जा… Continue reading राधानगरी ते दाजीपुर रस्त्यावरुन 30 एप्रिल पर्यंत दिवसा वाहतूक करण्यास परवानगी

संकटकाळात महिलांनी आवश्यक मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : महिलांच्या संरक्षणासाठी हुंडा निर्मुलन, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, देवदासी प्रथा निर्मुलन, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) या सारख्या घटनांबाबत महिलांनी आवश्यक मदतीसाठी टोल फ्री क्रमांकांवर माहिती देवून तक्रार करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. सामाजिक कायद्याच्या आणि महिला धोरणाच्या अंमलबजावणीकरीता तसेच, महिलांच्या विकासाकरीता विविध योजना राबविण्याच्या अनुषंगाने विविध शासन निर्णयान्वये… Continue reading संकटकाळात महिलांनी आवश्यक मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता पंधरवडा, जात पडताळणी विशेष मोहिमेचे आयोजन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत दि. १ ते १४ एप्रिल या कालावधीत समता पंधरवडा निमित्ताने जात पडताळणी पंधरवड्याचे तसेच सामाजिक न्याय पर्व दिनांक ११ एप्रिल ते १ मे या कालावधीत जात पडताळणी विशेष मोहिमेचे आयोजन… Continue reading भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता पंधरवडा, जात पडताळणी विशेष मोहिमेचे आयोजन

पाणीपुरवठा संदर्भात तोडगा काढण्यासाठी सोमवारपर्यंत आंदोलन स्थगित…

शिरोळ ( प्रतिनिधी ) : शिरोळ शहरासाठी केंद्रशासन पुरस्कृत अमृत २.०० योजने अंतर्गत २६कोटी ६८लाख ६१हजार सातशे ३७ इतक्या रकमेची पाणीपुरवठा योजना दिनांक २ नोव्हेंबर२०२२ रोजी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली. या योजनेमध्ये ५०% केंद्र सरकार (१३.३४५ कोटी), ४५% राज्य सरकार (१२.०११ कोटी) आणि ०५% (०१.३३४ कोटी) नगरपालिकेने देणेचे आहे. या योजनेची अंदाजपत्रकिय रक्कम २६… Continue reading पाणीपुरवठा संदर्भात तोडगा काढण्यासाठी सोमवारपर्यंत आंदोलन स्थगित…

कळे पोलीस ठाणे अन् गगनबावडा पोलीस ठाणे  अंतर्गत पोलीसांचे रूट मार्च

कळे ( प्रतिनिधी ) : आगामी रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अनुषंगाने कळे येथे कळे पोलीस ठाणे आणि गगनबावडा पोलीस ठाणे अंतर्गत पोलीसांचे यशस्विरित्या रूट मार्च करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी जयंती आणि उत्सव शांततेने पार पाडावेत असा या संचलनातून नागरिकांना बोध करण्यात आला.  कळे पोलीस ठाण्याचे सपोनि. रणजित पाटील व गगनबावडा पोलीस… Continue reading कळे पोलीस ठाणे अन् गगनबावडा पोलीस ठाणे  अंतर्गत पोलीसांचे रूट मार्च

error: Content is protected !!