‘जाती’च्या सापळ्यात भाजप फसले ? जातीय जनगणनेबाबत ही घेतली मवाळ भूमिका

विशेष ( प्रतिनिधी ) पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे निर्माण झालेल्या वातावरणाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचीही तयारी केली आहे. या राज्यांचे निकाल आल्यानंतर 2024 चीच चर्चा होईल. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या प्रिझममध्ये अंदाज आणि अनुमानांसाठी कालावधी असेल. यावरून या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे महत्त्व समजू शकते. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेचा मुद्दा जात जनगणनेचा आहे. सर्व… Continue reading ‘जाती’च्या सापळ्यात भाजप फसले ? जातीय जनगणनेबाबत ही घेतली मवाळ भूमिका

बेडेकरांनी मराठी खाद्यपदार्थ व्यवसायात स्वतःचा ठसा उमटवला- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) लोणची, पापड, मसाले यामध्ये प्रसिद्ध असे नाव म्हणजे बेडेकर. महाराष्टात या खाद्य व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले व्ही. पी. बेडेकर आणि सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचं आज निधन झालं. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत… Continue reading बेडेकरांनी मराठी खाद्यपदार्थ व्यवसायात स्वतःचा ठसा उमटवला- मंत्री चंद्रकांत पाटील

पंतप्रधानांना जगभरात फिरायला वेळ आहे पण जरांगे ना एक फोन करण्यासाठी वेळ नाही- संजय राऊत

मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेले अनेक दिवस आदोंलन सुरू आहे. या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले असून त्यांना अनेक जिल्ह्यातून विविध प्रकारे पाठींबा मिळत आहे. यातच आमदार खासदारांचे राजीनामा नाट्य ही सुरु आहे. मात्र प्रचारात व्यस्त असल्याने संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जरांगे पाटील यांचे प्राण पणाला… Continue reading पंतप्रधानांना जगभरात फिरायला वेळ आहे पण जरांगे ना एक फोन करण्यासाठी वेळ नाही- संजय राऊत

मोठी बातमी..! भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता; पोलिसात एकच खळबळ

लखनौ ( वृत्तसंस्था ) देशभरात अनेक प्रकारचे गुन्हे पोलिस स्थानकात नोंद होत असतात. मात्र उत्तर प्रदेशच्या राजधानीतून भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता झाली असल्याची तक्रार पोलिसात झाली असून, त्यानुसार लखनौ इंदिरानगर येथील घरातून अचानक बेपत्ता झाल्या असल्याचं आहे. भाजप आमदार सीताराम वर्मा यांच्या मुलाने गाझीपूर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या तक्रारीवरून… Continue reading मोठी बातमी..! भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता; पोलिसात एकच खळबळ

महाराष्ट्रात ‘एक फुल दोन हाफ’ हेच काडीखोर- संजय राऊत

मुंबई ( प्रतिनिधी ) गेले काही दिवस आरक्षणावरुन राज्यात सकल मराठा समाजात संतापाची लाट आहे. राज्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषणे सुरु आहेत. तर अनेक जिल्ह्यात सकल मराठा समाजाने खासदार आमदारांना घेराव घालत जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. शिवसेना उद्धव… Continue reading महाराष्ट्रात ‘एक फुल दोन हाफ’ हेच काडीखोर- संजय राऊत

राज्यात वातावरण तापलं, उपमुख्यमंत्री मात्र प्रचारात दंग; रोहित पवारांचा बोचरा वार

मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात वातावरण गंभीर असताना दुसरीकडे उपमुख्यंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीसाठी रायपूरच्या दौऱ्यावर होते. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्यावर बोचरा वार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक्स या समाज माध्यमावरील आपल्या अधिकृत हँडलवरून रोहित पवार यांनी पोस्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना… Continue reading राज्यात वातावरण तापलं, उपमुख्यमंत्री मात्र प्रचारात दंग; रोहित पवारांचा बोचरा वार

”राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती जनतेला देण्यास केंद्र नकारात्मक”

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) राजकीय पक्षांना देणगी मिळवण्यासाठी बनवण्यात आलेल्या इलेक्टोरोल बॉण्ड व्यवस्थेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर सोमवारी सुनावणी होण्यापुर्वी अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमनी यांनी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल दिनाक 31 आक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमनी यांनी केंद्र… Continue reading ”राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती जनतेला देण्यास केंद्र नकारात्मक”

पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या नव्हे पंतप्रधानांच्या मित्रांसाठी फायद्याच्या- नाना पटोले

मुंबई ( वृत्तसंस्था ) राज्यातील शेतकरी बदलत्या हवामानाच्या तडाख्याने चांगलाच हैराण झाला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पिकविमा योजनेसाठी जाहिरात करत प्रोत्साहित केले आहे. यापार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरा वार केला आहे. पटोले म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते… Continue reading पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या नव्हे पंतप्रधानांच्या मित्रांसाठी फायद्याच्या- नाना पटोले

त्याचवेळेस मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर***; भाजपच्या मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते गिरीराज सिंह यांनी हिंदुस्थानच्या फाळणीवर एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जर फाळणीच्या वेळी सर्व मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर देशाची आता जशी अवस्था आहे तशी अवस्था नसती, असे वक्तव्य गिरीराज सिंह यांनी केले आहे. सिंह यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी आवाज उठवला असून सिंह यांच्या… Continue reading त्याचवेळेस मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर***; भाजपच्या मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

पैसे घेतल्याच्या आरोपावर खासदार मोईत्रांचा जबरी पलटवार; मी कधीही, कुठेही***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले असल्याचा गंभीर आरोप उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी केला आहे. यानंतर हे प्रकरण भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेच्या आचारसंहिता समितीपर्यंत तक्रारीद्वारे पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार महुआ मोईत्रा यांनी आरोपाला उत्तर देत जबरी पलटवार केला आहे.… Continue reading पैसे घेतल्याच्या आरोपावर खासदार मोईत्रांचा जबरी पलटवार; मी कधीही, कुठेही***

error: Content is protected !!