नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलेल्या टिप्पणीवरून भारत आता मालदीवविरोधात कठोर भूमिका घेत आहे. सोमवारी भारत सरकारने मालदीवच्या उच्चायुक्तांना बोलावून कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी तोडगा काढण्याची जबाबदारी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. मालदीवने द्विपक्षीय संबंध बिघडवले आहेत, असे भारताने उच्चायुक्त इब्राहिम शाहिबला स्पष्टपणे सांगितले… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह भाष्य करणाऱ्या ‘त्या’ उच्चायुक्तांना बडतर्फ करा