दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारत – कॅनडा यांच्यात अनेक महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत आरोप केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले. भारत सरकारनेही भारतात उपस्थित असलेल्या अनेक कॅनेडियन मुत्सद्यांना देश सोडण्याचा अल्टिमेटम देऊन प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशा दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कॅनडाला कडक संदेश… Continue reading इस में तुम्हारा घाटा, हमारा कुछ नहीं जाता; भारताने कॅनडाला ठणकावले