ब्राझिलमध्ये हॉट एअर बलूनला कोसळला : 8 जणांचा मृत्यू

ब्राझील (वृत्तसंस्था) : ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यात एक भयानक अपघात घडला आहे. तिथल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी कॅटरिना येथे 21 प्रवाशांना घेऊन जाणारा एक गरम हवेचा फुगा अर्थात हॉट एअर बलून कोसळला. ज्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारस घडली. सकाळी… Continue reading ब्राझिलमध्ये हॉट एअर बलूनला कोसळला : 8 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातून पाठवलेले 4 कोटींचे आंबे अमेरिकेने केले नष्ट ; हे कारण समोर..?

मुंबई (प्रतिनिधी) : भारतामधून अमेरिकेला पाठविलेला जवळपास 4 कोटी 28 लाखांचा आंबा तेथील विमानतळावरील त्रुटींमुळे स्वीकारण्यास नकार देण्यात आला आहे. अमेरिकेली यंत्रणांनी नकार दिल्याने हा सर्व नाशवंत माल तिथेच नष्ट करावा लागला असून, निर्यातदारांना नुकसान सहन करावं लागलं आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात फळमालाचं नुकसान झाल्याने परदेशात आंबा निर्यात करण्याची प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे.… Continue reading महाराष्ट्रातून पाठवलेले 4 कोटींचे आंबे अमेरिकेने केले नष्ट ; हे कारण समोर..?

अन् लष्कर ए तोयबाचा दहशतवादी सैफुल्लाह खालिदचा खेळ खल्लास…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकमधला तणाव वाढतोच आहे. त्यातच आता पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालिदची हत्या झाली आहे.सैफुल्लाह हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर होता. सोबतच भारतातल्या अनेक हल्ल्यात त्याचा सहभागही होता. सैफुल्लाहची अज्ञाताने गोळ्या झाडून हत्या केल्याचं सांगितलं जातंय. सैफुल्लाह लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर होता. सैफुल्ला खालिद हा… Continue reading अन् लष्कर ए तोयबाचा दहशतवादी सैफुल्लाह खालिदचा खेळ खल्लास…

अशिया चषक क्रिकेट स्पर्धेतून भारताची माघार…

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर आलीय. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाने एशिया कप 2025 मधून माघार घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. ही स्पर्धा सप्टेंबर 2025 मध्ये होणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, बीसीसीआयने एशियन क्रिकेट कौन्सिलला (ACC) कळवले आहे की भारत जूनमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग एशिया कप आणि… Continue reading अशिया चषक क्रिकेट स्पर्धेतून भारताची माघार…

पाकिस्तानी हेर ज्योती मल्होत्रा गजाआड…

मुंबई (प्रतिनिधी) : पाकिस्तानची हेरगीरी करणारी ज्योती मल्होत्राला पोलीसांनी अटक केलीय. तर चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आलीय. पाकिस्तानला भारताची संवेदनशील माहिती ज्योतीनं पोहोचवलीय.दरम्यान या प्रकरणात ज्योती अटकेत असून तिला 5 दिवसांची पोलीस कोठवडी सुनावण्यात आलीय. तर ज्योतीनं पाकिस्तानच्या आयएसआयकडून पैसे घेतल्याची माहिती समोर आलीय. मागील 2 वर्षात ज्योतीनं तीनवेळा पाकिस्तानचा दौराही केला. दरम्यान या दौऱ्यात… Continue reading पाकिस्तानी हेर ज्योती मल्होत्रा गजाआड…

पाळलेल्या सिंहानेच केलं मालकाला फस्त…

सौदी अरेबिया (वृत्तसंस्था) : घऱात पाळळेल्या सिंहानेच मालकावर हल्ला करुन त्याला खाऊन टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इराकच्या कुफा येथे अकील फखर अल-दीन (वय 50) यांना त्यांच्या पाळीव सिंहाने ठार केलं. या घटनेने नजफ गव्हर्नरेटमधील अल-बरकिया जिल्हा हादरला आहे. अल-दीनवर आपल्या अल-हसिनत परिसरातील त्यांच्या घराच्या बागेत असलेल्या सिंहाच्या पिंजऱ्याजवळ जात असताना हा हल्ला करण्यात… Continue reading पाळलेल्या सिंहानेच केलं मालकाला फस्त…

देशात लवकरच मोठा बाँबस्फोट : ‘ई’ मेलद्वारे दिली धमकी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात किंवा देशात लवकरच मोठा बॉम्बस्फोट होणार असल्याच्या धमकीवजा ईमेलने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाकडून याबाबतची माहिती मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली आहे. या ईमेलमध्ये आज उद्या किंवा दोन दिवसात अचानक मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. तो केव्हा आणि कुठे होणार हे शोधण्यासाठी वेळ नाही म्हणून राज्यात किंवा देशात… Continue reading देशात लवकरच मोठा बाँबस्फोट : ‘ई’ मेलद्वारे दिली धमकी

पाकिस्तान करतय सायबर अटॅक : ‘या’ फाईल्सवर क्लिक करु नका

मुंबई (प्रतिनिधी) : ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरूच आहेत. युद्धविरामाच्या घोषणेनंतर अवघ्या तीन तासातच पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्नदेखील करण्यात आला. भारतीय लष्कराने मात्र पाकिस्तानचे सर्व मनसुबे उधळुन लावले असून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळं पाकिस्तानने आता भलतेच मार्ग शोधून भारताविरोधात वापरण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान आता सायबर आघाडीवर भारताला… Continue reading पाकिस्तान करतय सायबर अटॅक : ‘या’ फाईल्सवर क्लिक करु नका

जर भारताने हल्ले थांबवले तर आम्हीही थांबू ; पाकिस्तान परराष्ट्र मंत्री इशाक दार

मुंबई : भारतावर करण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे. भारताकडून आता केवळ पाकिस्तानच्या हल्ल्यांपासून फक्त संरक्षणाची रणनीती न अवलंबता नुकसान होईल, असे मोठे प्रतिहल्ले करण्यास सुरुवात झली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान नरमताना दिसत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी यासंर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आम्हाला युद्ध… Continue reading जर भारताने हल्ले थांबवले तर आम्हीही थांबू ; पाकिस्तान परराष्ट्र मंत्री इशाक दार

देशभरातील एटीएम दोन ते तीन दिवस बंद : व्हायरल सत्य समोर

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही सीमेंवर तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर काही फेक न्यूज व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज चांगलाच व्हायरल होतोय तो म्हणजे, देशातील एटीएम दोन ते तीन दिवसांपासून बंद राहणार आहेत..? तुम्हालादेखील हा मेसेज आला असेल तर… Continue reading देशभरातील एटीएम दोन ते तीन दिवस बंद : व्हायरल सत्य समोर

error: Content is protected !!