Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
आंतराष्ट्रीय Archives -

चंद्रपूरात सूर्य तळपला !

चंद्रपूर : सध्या देशात सर्वत्र उष्णेतची लाट चालू आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, नागपूर या शहरांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानानुसार चंद्रपूर शहर जगातील चौथ्या तसेच भारतातील पहिल्या क्रमांकावर आहे. तापमानात वाढ विदर्भात सध्या… Continue reading चंद्रपूरात सूर्य तळपला !

जपानची शिंकन्सेन ट्रेन आता भारतात धावणार!

मुंबई : जपानची बुलेट ट्रेन म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध शिंकन्सेन ट्रेनचे दोन संच जपानने भारताला देण्याची घोषणा केली आहे. भारताच्या पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी ही एक महत्त्वपूर्ण घोषणा आहे. पर्यावरणीय डेटा संकलित करण्यासाठी वापर. हे ट्रेन संच मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरच्या चाचणीसाठी वापरले जातील. जपान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार या ट्रेन संचांचा उपयोग ट्रॅक आणि… Continue reading जपानची शिंकन्सेन ट्रेन आता भारतात धावणार!

आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवसाचे महत्व काय ? : जाणून घ्या

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस अधिकृतपणे 2005 साली घोषित करण्यात आला होता. हे एक वार्षिक स्मरणपत्र म्हणून काम करते की आमचे परस्पर जोडलेले जग एकमेकांना उंचावण्याच्या, वैयक्तिक यश तसेच संपूर्ण मानवी कुटुंबाच्या समृद्धीला चालना देण्याच्या एकंदर वचनबद्धतेवर अवलंबून आहे. आज आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस दरवर्षी 20 डिसेंबरला साजरा केला जातो. हा दिवस देशांना… Continue reading आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवसाचे महत्व काय ? : जाणून घ्या

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीबाबत मोठी अपडेट समोर…

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसीने पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रीड मॉडेलने खेळवायला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे काही सामने हे पाकिस्तान आणि दुबई येथे सुद्धा खेळवले जातील. यासाठी बीसीसीआय  आणि पीसीबी यांच्यात सामंजस्य झाले आहे. तर भारताचे सर्व सामने हे दुबईत… Continue reading आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीबाबत मोठी अपडेट समोर…

तिसऱ्या कसोटीत विराटच्या नावावर होणार ‘हा’ विक्रम..!

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना १४ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरताच विराट कोहलीच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे. विराटचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा १०० वा सामना असून. विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने खेळणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. विराटने ऑस्ट्रेलिायाविरुद्ध खेळताना एकूण २७ कसोटी, ४९ वनडे… Continue reading तिसऱ्या कसोटीत विराटच्या नावावर होणार ‘हा’ विक्रम..!

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या लढतीत भारताचा डी. गुकेश विश्वविजेता..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज 12 डिसेंबर रोजी जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदासाठी शेवटची लढत घेण्यात आली. यामध्ये भारताच्या डी.गुकेशने अजिंक्यपद पटकवात त्याने विश्वविजेत्याचा किताब पटकावला. आजच्या सामन्यातील क्लासिकल 14 वा म्हणजेच शेवटचा डाव, हा डाव निर्णायक ठरणार होता. कारण आजपर्यंत दोघांचे सात-सात असे समान गुण झाले होते आणि आज जिंकेल तो जागतिक विजेता ठरणार होता. नाहीतर 13… Continue reading जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या लढतीत भारताचा डी. गुकेश विश्वविजेता..!

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस ‘का’ साजरा केला जातो

नवी दिल्ली : आज जगभरात प्रत्येक वर्षी 7 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण म्हणजेच आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस साजरा केला जातो. हा दिवस 1996 मध्ये प्रथमच अधिकृतपणे साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृतपणे विमानचालन दिवस म्हणून ओळखला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी नागरी उड्डाणाबद्दल लोकांना अधिकाधिक… Continue reading आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस ‘का’ साजरा केला जातो

अभिनेत्री ममता कुलकर्णीला क्लिनचिट : तब्बल 25 वर्षांनी मायदेशी परतली

मुंबई (प्रतिनिधी) : सलमान खान आणि शाहरुख खानच्या ‘करण-अर्जून’ चित्रपटामध्ये भूमिका साकारणारी ममता कुलकर्णी आता मायदेशी परतली आहे. अंमली पदार्थांच्या 2 हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय कटामध्ये सहभागी असल्याच्या आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामधून क्लिनचीट मिळाल्यानंतर ही तब्बल 25 वर्षींनी भारतात परतली आहे. ममनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपण भारतात परतल्याची माहिती… Continue reading अभिनेत्री ममता कुलकर्णीला क्लिनचिट : तब्बल 25 वर्षांनी मायदेशी परतली

BCCI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : येत्या 6 डिसेंबरपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी सामना सुरू होणार आहे. तर टीम इंडियाचा जोरदार सराव सुरू झालेला आहे. या सराव सत्रामध्ये प्रेक्षकसुद्धा पाहायला येत असतात तर आता या प्रेक्षकांना प्रवेश बंदी घालण्यात आलेला आहे. सराव सत्रात सुमारे 5,000 चाहत्यांनी हजेरी लावली होती आणि त्यांच्यापैकी काही चाहत्यांनी अपमानास्पद टिप्पणी केल्या… Continue reading BCCI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

भारतीय नौदल दिन ‘का’ साजरा केला जातो

मुंबई : आज भारतीय नौदल दिन दरवर्षी 4 डिसेंबरला संपूर्ण भारतात साजरा केला जातो. भारतीय नौदलाच्या कामगिरीची आणि देशासाठीची भूमिका ओळखण्यासाठी प्रत्येक वर्षी 4 डिसेंबरला भारतात नौदल दिन साजरा केला जातो. 1971 मध्ये 4 डिसेंबर हा दिवस म्हणून निवडला गेला होता. तर ऑपरेशन ट्रायडंट वेळी भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाचा पराभव करत पीएनएस खैबरसह चार पाकिस्तानी… Continue reading भारतीय नौदल दिन ‘का’ साजरा केला जातो

error: Content is protected !!