कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादीतील एका गटाने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली आणि राष्ट्रवादीला खिंडार पडलं. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट यामध्ये विभागला गेला. यानंतर आता दोन्ही गटातील नेत्यांकडून परस्परांवर आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये परस्परविरोधात संशयाचे वातावरण तयार झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून आहे. या… Continue reading …तर जयंत पाटलांनी आमच्यासोबतच शपथ घेतली असती- ना. हसन मुश्रीफ