मुंबई ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ म्हटले होते, यावर त्यांनी आज पुन्हा भाष्य केले, आमचे सरकार आले न्हवते तेव्हा आमची खिल्ली उडवली गेली, पण मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो होय, यायला थोडा वेळ लागला. ‘काँग्रेस नसती तर देशात काय झालं असतं’ या पुस्तकाच्या… Continue reading ‘मी पुन्हा येईन’ हे केवळ वाक्य न्हवतं-देवेंद्र फडणवीस