‘मी पुन्हा येईन’ हे केवळ वाक्य न्हवतं-देवेंद्र फडणवीस

मुंबई ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ म्हटले होते, यावर त्यांनी आज पुन्हा भाष्य केले, आमचे सरकार आले न्हवते तेव्हा आमची खिल्ली उडवली गेली, पण मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो होय, यायला थोडा वेळ लागला. ‘काँग्रेस नसती तर देशात काय झालं असतं’ या पुस्तकाच्या… Continue reading ‘मी पुन्हा येईन’ हे केवळ वाक्य न्हवतं-देवेंद्र फडणवीस

थोरल्या पवारांची नवी गुगली; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना दिलं ‘गोविंदबागे’ त जेवणाचं निमंत्रण

पुणे ( वृत्तसंस्था ) 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय गुगलीने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शरद पवारांनी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीच्या होम पिचवर अशी खेळी केली आहे की, आता सर्वांच्या नजरा त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लागल्या आहेत. अजित पवार काकांची गुगली वाजवणार की सोडणार, अशी… Continue reading थोरल्या पवारांची नवी गुगली; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना दिलं ‘गोविंदबागे’ त जेवणाचं निमंत्रण

दिंडनेर्ली येथील प्रस्तावित धरणाचा दूधगंगा प्रकल्पात समावेश व्हावा- माजी आमदार अमल महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा नदीवर 25 टीएमसीचे धरण आहे. या धरणातून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध गावांना पाणी मिळते. डाव्या आणि उजव्या कालव्यातून जवळपास 60,000 हेक्टर क्षेत्राला ओलिताखाली आणण्यात आले आहे. यापैकी दूधगंगा डावा कालवा करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली गावाजवळून जातो. या कालव्याच्या वरच्या बाजूस असलेल्या 5,000 हेक्टर क्षेत्रासाठी कालव्यावरून उपसा सिंचन योजना… Continue reading दिंडनेर्ली येथील प्रस्तावित धरणाचा दूधगंगा प्रकल्पात समावेश व्हावा- माजी आमदार अमल महाडिक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर विद्यापीठाचा 111 वा दीक्षान्त समारंभास संपन्न

नागपूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 111 वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला. या दीक्षांत समारंभास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नागपूर येथे उपस्थित राहिले. नव्या पिढीने जाय सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती मुर्मूजी यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले. भारतीय मूल्यांना… Continue reading राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर विद्यापीठाचा 111 वा दीक्षान्त समारंभास संपन्न

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली पंढरपूर आरोग्य शिबिराला भेट

पंढरपूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभागाच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या कार्तिकी वारीमध्ये “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” हे ब्रीद वाक्य घेऊन तीन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या शिबिराला भेट दिली. चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि,… Continue reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली पंढरपूर आरोग्य शिबिराला भेट

मिळकत प्रॉपर्टी कार्डची समस्या मार्गी लावा; अमल महाडिक यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर शहराचा मूळ सिटी सर्व्हे 1935 ते 1939 या काळात झाला आहे तर कसबा बावड्यासाठी 1956 ला आणि फुलेवाडीच्या काही भागासाठी 1986 ला सिटी सर्व्हे झाला आहे. पण कोल्हापूर शहराच्या इतर भागाचा सिटी सर्व्हे अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे माजी आमदार अमल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. मिळकत… Continue reading मिळकत प्रॉपर्टी कार्डची समस्या मार्गी लावा; अमल महाडिक यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द: फडणवीसांनी खापर एकनाथ शिंदे अजित पवारांवर फोडले – नाना पटोले

मुंबई ( प्रतिनिधी ) राज्य सरकारने नुकताच सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या निर्णयाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर फोडले. याबाबत माध्यमांशी संवाद साधत पटोले म्हणाले की, भाजपा सरकारला उघडे पाडले. तरुण वर्गाची… Continue reading कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द: फडणवीसांनी खापर एकनाथ शिंदे अजित पवारांवर फोडले – नाना पटोले

‘कंत्राटी पोलिस भरती’वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल..!

मुंबई ( प्रतिनिधी ) पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विरोध पक्षांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी महायुती सरकार तरुणांचा विश्वासघात करतंय असे म्हटले आहे. तसेचवडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एकीकडे पोलिस भरतीचा पेपर फुटतो, दुसरीकडे मुंबईत… Continue reading ‘कंत्राटी पोलिस भरती’वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल..!

ठरलं..! कोल्हापूरकरांचे दिवाळी अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरकरांना काळम्मावाडीतील शुद्ध पाणी मिळावे यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी आज सोमवारी दुपारी महानगरपालिकेत पत्रकार परिषद घेत याबाबत मोठं विधान केले आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेचे… Continue reading ठरलं..! कोल्हापूरकरांचे दिवाळी अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने

error: Content is protected !!