मुंबई (प्रतीनिधी) : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वातावरण तापलेले असताना हवामान विभागाने मात्र वातावरणात गारवा येण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात हवेत अचानक बदल झाला आहे. मुंबईत तापमान घसरल्याने काही प्रमाणात थंडी पसरल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पुण्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मागच्या काही… Continue reading राज्यातील अनेक शहरात गारठा वाढला