जयपूर ( वृत्तसंस्था ) आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राजस्थानमधील जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये माध्यमांशी संवाद साधताना देशातील विविध राज्यांमध्ये होत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाई चुकीच्या असून, हा भारतीय लोकशाहीला हा धोका असल्याचे त्यांनी म्हणाले. केवळ विरोधकांना तुरुंगात टाकून सर्व काही साध्य होणार नाही. विरोधकच तुरुंगात असतील,… Continue reading निवडणुकीपूर्वी ED कारवाई म्हणजे लोकशाहीलाच**;रघुराम राजन यांच मोठं विधान