धक्कादायक..! मित्रासोबत पार्टीला गेली अन् घात झाला; मुंबई पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई ( वृत्तसंस्था ) एका 21 वर्षीय तरुणीला सोशल मीडियावरील ऑनलाइन मैत्रीच्या नावाखाली पार्टीसाठी बाहेर जाणं चांगलच महागात पडल आहे. पार्टीच्या नावाखाली संशयित आरोपीने या तरुणीला घराबाहेर घेऊन जात तिला अमली पदार्थ देत बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित 21 वर्षीय तरुणीने तिच्याबरोबर घडलेला सर्वात धक्कादायक अनुभव इन्स्टाग्राम पोस्टमधून शेअर… Continue reading धक्कादायक..! मित्रासोबत पार्टीला गेली अन् घात झाला; मुंबई पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल

अखेर सरकार नमले; मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य

मुंबई ( वृत्तसंस्था ) मराठा आरक्षणासाठी गेल्या तीन महिन्यांपासून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने सुरु आहेत. याला यश आले असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी माध्यमांना दिली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील नागरिकांनी आता आनंदोत्सव सुरु केला आहे. याबाब सकल कोल्हापूर सकल मराठा समाजाने दिलेल्या माहितीनुसार गत दोनवेळा शासनाकडून आरक्षणाची फसगत याचा पूर्वानुभव… Continue reading अखेर सरकार नमले; मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य

दिवसेंदिवस शेतकरी कंगाल होतो आहे: मकरंद अनासपुरे

पुणे ( वृत्तसंस्था ) लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बिनधास्तपणे बोलत शेतकऱ्याची स्थिती आणि वास्तव यावर भाष्य केले. मकरंद अनासपुरे हे लवकरच ‘नवरदेव बी एस सी अ‍ॅग्री’ या चित्रपटात दिसणार आहेत. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अनुभव सांगितले. शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे मात्र त्याकडे कुणाचं लक्षच नाहीये. इंडियाचं काहीतरी वेगळं सुरू आहे… Continue reading दिवसेंदिवस शेतकरी कंगाल होतो आहे: मकरंद अनासपुरे

I.N.D.I.A. बाबत ‘ममतां’चा मोठा निर्णय; लढणार एकट्याने निवडणूक

कोलकत्ता (वृत्तसंस्था ) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढण्याचा आपला इरादा पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. काँग्रेस नेतृत्वाने विरोधी गट I.N.D.I.A. ब्लॉकमधील त्यांचे सर्व प्रस्ताव फेटाळल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत आपली स्पष्टता दिली आहे. याबाबत बोलताना ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पश्चिम बंगालमधील… Continue reading I.N.D.I.A. बाबत ‘ममतां’चा मोठा निर्णय; लढणार एकट्याने निवडणूक

आमदार रोहित पवार ईडीसमोर हजर; ‘राष्ट्रवादी’ने दाखवली ताकद

मुंबई ( वृत्तसंस्था ) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, रोहित आर. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी पवार बुधवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्रीय संस्थेच्या कार्यालयासमोर निदर्शने करत आपली ताकद दाखवली. मिळालेल्या माहितीनुसार रोहित आर. दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी पवार यांनी त्यांचे चुलत आजोबा आणि पक्षाचे सुप्रिमो शरद… Continue reading आमदार रोहित पवार ईडीसमोर हजर; ‘राष्ट्रवादी’ने दाखवली ताकद

धक्कादायक..! मणिपूरमध्ये जवानाने केला साथीदारांवर गोळीबार; सात जवान***

मणिपूर ( वृत्तसंस्था ) आसाम रायफल्सच्या एका जवानाने मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात आपल्या साथीदारांवर गोळीबार केल्यानंतर आत्महत्या केली. या घटनेत किमान सहा जवान जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना मणिपूरच्या साजिक टँपक परिसरात घडल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आसाम… Continue reading धक्कादायक..! मणिपूरमध्ये जवानाने केला साथीदारांवर गोळीबार; सात जवान***

पुण्यात ‘जरांगें’च स्वागत ‘न भूतो न भविष्यती’; सरकारवर दबाव वाढला..!

पुणे ( प्रतिनिधी ) मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. ते मुंबईत पोहोचण्यास अवघे दोन दिवस उरले असताना पुण्यात जरांगे यांचं आगमन होताच त्यांना पाठींबी देण्यासाठी अभूतपूर्व गर्दी झाली होती. तसेच त्यांच्या पुण्यामधील सभेला सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने गर्दी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे… Continue reading पुण्यात ‘जरांगें’च स्वागत ‘न भूतो न भविष्यती’; सरकारवर दबाव वाढला..!

कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केलं- ना. हसन मुश्रीफ

कागल ( प्रतिनिधी ) लेखक कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केले, असे गौरवोद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. लेखणीच्या माध्यमातून आपल्या साहित्यात ग्रामीण जीवन हुबेहुब मांडले, असेही ते म्हणाले. कागलमध्ये एका कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यिक कृष्णात खोत यांचा सत्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री श्री. मुश्रीफ… Continue reading कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केलं- ना. हसन मुश्रीफ

शासनाच्या कर्ज योजनांची माहिती एका छताखाली 25 जानेवारीला कोल्हापुरात मेळाव्याचे आयोजन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायांना कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, या उद्देशाने तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगार व नवउद्योजकांसाठी कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळावा कोल्हापूर दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता ताराराणी… Continue reading शासनाच्या कर्ज योजनांची माहिती एका छताखाली 25 जानेवारीला कोल्हापुरात मेळाव्याचे आयोजन

खा. महाडिकांच्या मागणीला यश; ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’चं रुपडं पालटणार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर- मुंबई – कोल्हापूर या मार्गावर रोज धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद असतो. मात्र गेल्या काही वर्षात महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवासी डब्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी बनली होती. रेल्वे डब्यातील खुर्च्या, झोपण्याचे बर्थ यासह सर्वच सामग्री जुनी झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे… Continue reading खा. महाडिकांच्या मागणीला यश; ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’चं रुपडं पालटणार

error: Content is protected !!