अग्नि, जल, वायू, आकाश, पृथ्वी या पाच पंचमहाभूतांच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी पंचभौतिक महोत्सवाचे आयोजन कणेरी मठावर करण्यात आले आहे. २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव पार पडणार असून या या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक मंत्रालयात पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ही बैठक पार पडली असून… Continue reading ‘सुमंगलम’ पंचमहाभूत महोत्सव तयारीला वेग! मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक