हिवाळ्यात महाराष्ट्रातील ‘हे ‘ हिल स्टेशन कोणत्या स्वर्गापेक्षा नाही कमी

हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये निसर्ग अतिशय सुंदर दिसत असतो. निश्चितपणे अनेक जण त्यांच्या कुटुंबासह कुठेतरी प्रवास करण्याचा या दिवसात विचार करत असतात. बहुतेक लोक हिवाळ्यात शिमला, मनाली आणि गुलमार्ग सारख्या ठिकाणी भेट देतात. पण तुम्हाला या ठिकाणी जायचे नसेल तर यावेळी हिवाळ्याच्या सुट्टीत तुम्ही महाराष्ट्रातील हिल स्टेशनला जाऊ शकता.. महाराष्ट्रातील हे हिल… Continue reading हिवाळ्यात महाराष्ट्रातील ‘हे ‘ हिल स्टेशन कोणत्या स्वर्गापेक्षा नाही कमी

वाहतूक व्यवसायिकांचा अमल महाडिकांशी संवाद

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मा. आमदार अमल महाडिक यांचेसोबत आज बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 11 पर्यंत असोसिएशनच्या सदस्यांची बैठक संपन्न झाली. पर्यटन व्यावसायिकांच्या विविध समस्या आणि कोल्हापूर पर्यटन डेस्टिनेशन म्हणून पर्यटकांच्यात आता आहे त्यापेक्षाही अधिक पर्यटन प्रिय करण्यासाठी काय करावे लागेल याविषयावर विस्तृत आणि अतिशय समाधानकारक चर्चा झाली. आमदार साहेबांशी… Continue reading वाहतूक व्यवसायिकांचा अमल महाडिकांशी संवाद

करारनुसार सर्व सुविधा पुर्ती नंतर कागल खाजगी आरटीओ चेक पोस्टला परवानगी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे-बंगलुर महामार्गावर कागल नजीक असलेल्या कोगनोळी येथील खाजगी आरटीओ चेक पोस्टला शासनाबरोबर झालेल्या अटीनुसार सर्वसेवा सुविधांची पूर्तता केल्यानंतरच आणि संबधित सर्व कार्यालयांची परवानगी घेतल्यानंतरच प्रत्यक्ष कामकाज सुरु करण्यास परवानगी दिली जाईल असे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशन आणि संबंधित कंपनीचे पदाधिकारी तसेच आरटीओ कार्यालयाचे पदाधिकारी आणि पोलीस… Continue reading करारनुसार सर्व सुविधा पुर्ती नंतर कागल खाजगी आरटीओ चेक पोस्टला परवानगी

भारतातील ‘या’ ठिकाणी भारतीयांनाच एन्ट्री नाही..!

पर्यटन सगळ्या लोकांचाच अतिशय जिव्हाळयाचा विषय आहे. भारतात म्हणलं तर सर्वत्र भारतामध्ये एक आकर्षक ठिकाण पाहायला मिळतात. भारताला पर्यटन देश म्ह्णून ओळखले जाते. भारतात बाहेर देशातून लाखो पर्यटक येत असतात. भारतात फिरण्यासाठी अतिशय सुंदर सुंदर ठिकाणं आहेत. अगदी बीचेस पासून तर डोंगर दऱ्या आदी अनेक सुंदर गोष्टी आपल्याला भारतात पाहायला मिळतात. मात्र तुम्हाला माहित आहे… Continue reading भारतातील ‘या’ ठिकाणी भारतीयांनाच एन्ट्री नाही..!

‘या’ तारखेपासून दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी होणार खुले

राधानगरी (प्रतिनिधी )- दाजीपूर अभयारण्य जैवविविधतेने समृध्द आहे. अनेक पर्यटक इथे भेट देत असतात. या अभयारण्यातील गव रेडा हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षक असतं. पावसाळ्यात पाच महिने अभयारण्य पर्यटकांसाठी बंद राहत. आता पावसाने उघडीप घेतल्याने आणि अंतर्गत रस्त्यांची सुस्थित असल्यामुळे यंदा 1 नोव्हेंबरपासून अभयारण्याचे मुख्य प्रवेशद्वार जंगल सफारीसाठी उघडले जाणार आहे. पावसाळ्यात पाच महिने अभयारण्य पर्यटकांसाठी… Continue reading ‘या’ तारखेपासून दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी होणार खुले

‘जागतिक पर्यटन दिना’विषयी खास…

कोल्हापूर (प्रतिनिधी) -दरवर्षी 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.1980 पासून जागतिक पर्यटन दिन याच दिवशी साजरा केला जातो. कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना 1970 मध्ये याच दिवशी झाली होती. तेव्हापासून 27 सप्टेंबर हा दिवस पर्यटन दिन म्हणून साजरा करतात. हा दिवस आपल्याला पर्यटनाच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणा… Continue reading ‘जागतिक पर्यटन दिना’विषयी खास…

तिरुपतीला जाऊन लोक मुंडण का करतात? काय आहे पौराणिक कथा..?

तिरुपती बालाजी हे फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असे मंदिर आहे. इथे जगभरातील करोडो फक्त तिरुमलाला दर्शनासाठी येत असतात. दर्शनासाठी आलेलं अनेक भाविक येथे येऊन मुंडण करून आपले केस अर्पण करतात. मात्र अनेक भाविकांना यामागचं नेमकं कारण काय याविषयी कल्पना नसते. तेव्हा तिरुपती बालाजीला जाऊन केस अर्पण करण्यामागची नेमकी आख्यायिका काय आहे याबाबत जाणून… Continue reading तिरुपतीला जाऊन लोक मुंडण का करतात? काय आहे पौराणिक कथा..?

भारतातील ‘हे’ पहिले एकमेव शहर जिथे आहे मांसाहार बंदी

गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात वसलेले, पालिताना हे मांसाहार प्रतिबंधित करणारे देशातील पहिले शहर बनले आहे. हा ऐतिहासिक निर्णय, मांसासाठी प्राण्यांची हत्या आणि मांसाची विक्री आणि सेवन बेकायदेशीर आणि कायद्याने दंडनीय बनवून, सुमारे 200 जैन भिक्षूंनी सुमारे 250 कसाईची दुकाने बंद करण्याची मागणी करत निषेध केला. पालिताना हे जैनांसाठी एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे आणि शत्रुंजय… Continue reading भारतातील ‘हे’ पहिले एकमेव शहर जिथे आहे मांसाहार बंदी

पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम २० ते २२ जुलैला होणार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – पावनखिंड रणसंग्रामाला उजाळा मिळण्यासाठी शिवराष्ट्र परीवार – महाराष्ट्रतर्फे ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ या देशव्यापी ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या मोहिमेचे 31 वे वर्ष असून यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, नरवीर रायाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल, सरसेनापती कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजीत… Continue reading पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम २० ते २२ जुलैला होणार

इथं रात्री आकाशात दिसतो निसर्गाचा ‘अद्भूत चमत्कार’

ज्यांना घराबाहेर राहायला आवडते त्यांच्यासाठी स्टारगेझिंग ही एक उत्तम साहसी गोष्ट आहे. या अनुभवाचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. जर तुम्ही अशा मेट्रो शहरात राहत असाल जिथे आकाशात एकच तारा दिसणे जवळजवळ अशक्य आहे. तर ताऱ्यांखाली वेळ घालवणे हा एक अनोखा अनुभव असू शकतो. जर तुम्ही त्यासाठी तयार असाल, तर महाराष्ट्रातील तारांकित ही ठिकाणे आज… Continue reading इथं रात्री आकाशात दिसतो निसर्गाचा ‘अद्भूत चमत्कार’

error: Content is protected !!