चेन्नई आणि बेंगळुरूच्या संघानी ‘या’ खेळाडूंना घेतले विकत

सौदी अरेबिया : इंडियन प्रीमियर लीग 2025 मेगा लिलावाचा पहिला दिवस पार पडला असुन कालपासुन सौदी अरेबियातील जेद्दाह शहरामध्ये मेगा लिलाव कालपासून सुरु झालेला आहे. या लिलावाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबरच्या दिवशी 72 खेळाडूंची विक्री करण्यात आली आहे. त्यात 24 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर राईट टू मॅच कार्ड वापरून चार खेळाडूंना खरेदी करण्यात… Continue reading चेन्नई आणि बेंगळुरूच्या संघानी ‘या’ खेळाडूंना घेतले विकत

भारतातील ‘या’ ठिकाणी भारतीयांनाच एन्ट्री नाही..!

पर्यटन सगळ्या लोकांचाच अतिशय जिव्हाळयाचा विषय आहे. भारतात म्हणलं तर सर्वत्र भारतामध्ये एक आकर्षक ठिकाण पाहायला मिळतात. भारताला पर्यटन देश म्ह्णून ओळखले जाते. भारतात बाहेर देशातून लाखो पर्यटक येत असतात. भारतात फिरण्यासाठी अतिशय सुंदर सुंदर ठिकाणं आहेत. अगदी बीचेस पासून तर डोंगर दऱ्या आदी अनेक सुंदर गोष्टी आपल्याला भारतात पाहायला मिळतात. मात्र तुम्हाला माहित आहे… Continue reading भारतातील ‘या’ ठिकाणी भारतीयांनाच एन्ट्री नाही..!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना काही तासांत सुरु : फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे ?

पर्थ : टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या आव्हान स्वीकारण्यासाठी तयार झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांची हायप्रोफाईल कसोटी मालिका उद्या म्हणजेच 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणार आहे. भारताला 22 नोव्हेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 या कालावधीत ऑस्ट्रेलियन मैदानावर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामने अनुक्रमे पर्थ,… Continue reading भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना काही तासांत सुरु : फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे ?

आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन साजरा का केला जातो ..?

दिल्ली (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन हा जगभरात दरवर्षी 17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस गरिबीच्या मुळाशी असलेल्या कारणांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि गरिबी संपवण्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. प्रत्यक्षात हा दिवस 17 ऑक्टोबर 1987 साली पॅरिसमधील ट्रोकाडेरोमध्ये 1 लाखांहून अधिक लोक जमले होते. 22 डिसेंबर 1992… Continue reading आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन साजरा का केला जातो ..?

रतन टाटा यांच्या उत्तराधिकारीची काही वेळातच होऊ शकते घोषणा..?

मुंबई – भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यांनतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती… Continue reading रतन टाटा यांच्या उत्तराधिकारीची काही वेळातच होऊ शकते घोषणा..?

विराटने मोडला सचिनचा रेकॉर्ड, केला नवा विक्रम…

कानपूर- कानपूरमध्ये होत असलेल्या बांग्लादेशाविरुध्दच्या कसोटी सामना हा रेकॉर्ड ब्रेक सामना ठरत आहे. आर. अश्विननंतर आता या सामन्या दरम्यान विराटनेही मोठा विक्रम केला आहे. विराटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 27,000 धावा पूर्ण केल्या. हा आकडा गाठणारा तो भारताचा फक्त दुसरा आणि जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. कोहलीने 535 सामन्यांच्या 594… Continue reading विराटने मोडला सचिनचा रेकॉर्ड, केला नवा विक्रम…

‘या’ गोलंदाजाचा विक्रम मोडत अश्विनने केला नवा रेकॉर्ड

कानपूर- भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवशी अंधूक प्रकाश आणि पाऊस आल्याने सामना रद्द केला गेला. त्यामुळे हा खेळ फक्त 35 षटकांचा खेळला गेला. अश्विनने मोडला अनिल कुंबळेचा रेकॉर्ड रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. आता अश्विन हा… Continue reading ‘या’ गोलंदाजाचा विक्रम मोडत अश्विनने केला नवा रेकॉर्ड

धक्कादायक : तिरुपती प्रसादाच्या लाडूत मिसळले जाते ‘गोमांस’

तिरुपती : जगातील सर्वात श्रीमंत देवस्थानांमध्ये तिरुपती बालाजी मंदिराचा समावेश होतो. इथे करोडोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. सध्या तिरुपती बालाजी मंदिर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आंध्रमधील तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसाद देण्याची परंपरा आहे. मागील अनेक दशकांपासून लाडू प्रसाद दिला जात आहे. पण जगनमोहन रेड्डी यांचे सरकार असताना तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसाद तयार… Continue reading धक्कादायक : तिरुपती प्रसादाच्या लाडूत मिसळले जाते ‘गोमांस’

अश्विनने रचला इतिहास, ‘असा’ विक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटपटू

चेन्नई – भारत आणि बांग्लादेश कसोटी सामना काल (दि . 19 ) पासून सुरू झाला आहे. या सामन्यात अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. या शतकासह त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अश्विनचा नवा विक्रम अश्विनने सहा शतकांव्यतिरिक्त कसोटीत आतापर्यंत 14 अर्धशतके आणि 6 शतके केली आहेत. अश्विनने 36 वेळा पाच विकेट्स घेतल्या… Continue reading अश्विनने रचला इतिहास, ‘असा’ विक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटपटू

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय हॉकी संघ फायनलमध्ये

दिल्ली – भारतीय हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या अंतिम फेरीत पोहचली आहे. सेमीफायनलमध्ये भारताने दक्षिण कोरियाला पराभवाचे पाणी पाजले तर चीनने पाकिस्तानचा पराभव केला. या स्पर्धेतील हा भारताचा सलग सहावा विजय आहे. अंतिम फेरीत भारत आणि चीनचा सामना होणार आहे. पहिल्या क्वार्टरमध्ये उत्तम सिंगने गोल केला. दुसर्‍या क्वार्टर मध्ये भारतीय संघाने आपली अघाडी… Continue reading आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय हॉकी संघ फायनलमध्ये

error: Content is protected !!