अन् लष्कर ए तोयबाचा दहशतवादी सैफुल्लाह खालिदचा खेळ खल्लास…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकमधला तणाव वाढतोच आहे. त्यातच आता पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालिदची हत्या झाली आहे.सैफुल्लाह हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर होता. सोबतच भारतातल्या अनेक हल्ल्यात त्याचा सहभागही होता. सैफुल्लाहची अज्ञाताने गोळ्या झाडून हत्या केल्याचं सांगितलं जातंय. सैफुल्लाह लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर होता. सैफुल्ला खालिद हा… Continue reading अन् लष्कर ए तोयबाचा दहशतवादी सैफुल्लाह खालिदचा खेळ खल्लास…

आयपीएल मधील धडाकेबाज खेळाडूला कोरोनाची लागण…

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल 2025च्या रंगतदार सिजनमध्ये एका धक्कादायक बातमी आली आहे. यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. सिजनच्यामधेच एक खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. सनरायझर्स हैदराबादचा प्रमुख फलंदाज ट्रॅव्हिस हेड हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी ही एक खळबळजनक बातमी दिली आहे. त्यांनी सांगितले की हैदराबाद संघाचा स्टार… Continue reading आयपीएल मधील धडाकेबाज खेळाडूला कोरोनाची लागण…

पाकिस्तानी हेर ज्योती मल्होत्रा गजाआड…

मुंबई (प्रतिनिधी) : पाकिस्तानची हेरगीरी करणारी ज्योती मल्होत्राला पोलीसांनी अटक केलीय. तर चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आलीय. पाकिस्तानला भारताची संवेदनशील माहिती ज्योतीनं पोहोचवलीय.दरम्यान या प्रकरणात ज्योती अटकेत असून तिला 5 दिवसांची पोलीस कोठवडी सुनावण्यात आलीय. तर ज्योतीनं पाकिस्तानच्या आयएसआयकडून पैसे घेतल्याची माहिती समोर आलीय. मागील 2 वर्षात ज्योतीनं तीनवेळा पाकिस्तानचा दौराही केला. दरम्यान या दौऱ्यात… Continue reading पाकिस्तानी हेर ज्योती मल्होत्रा गजाआड…

केंद्र सरकारने केली ‘ही’ महत्वाची योजना बंद…

मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जातीय भेदभाव कमी करून सर्व धर्मात समानता यावी, या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना अचानक बंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ.… Continue reading केंद्र सरकारने केली ‘ही’ महत्वाची योजना बंद…

जर भारताने हल्ले थांबवले तर आम्हीही थांबू ; पाकिस्तान परराष्ट्र मंत्री इशाक दार

मुंबई : भारतावर करण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे. भारताकडून आता केवळ पाकिस्तानच्या हल्ल्यांपासून फक्त संरक्षणाची रणनीती न अवलंबता नुकसान होईल, असे मोठे प्रतिहल्ले करण्यास सुरुवात झली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान नरमताना दिसत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी यासंर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आम्हाला युद्ध… Continue reading जर भारताने हल्ले थांबवले तर आम्हीही थांबू ; पाकिस्तान परराष्ट्र मंत्री इशाक दार

पाकिस्तानात खळबळ : लाहोरमध्ये सलग तीन बॉम्बस्फोट

लाहोर (वृत्तसंस्था) : भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक करत 9 दहशतवादी तळ उद्ध्व्स्त केली होती. भारताच्या या कारवाई जवळपास 90हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. यामुळं बिथरलेल्या पाकिस्तानवर आणखी एक हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील महत्त्वाचे शहर असलेले लाहोर हे बॉम्बस्फोटानी हादरलंय. लाहोरमध्ये एकामागोमाग तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली… Continue reading पाकिस्तानात खळबळ : लाहोरमध्ये सलग तीन बॉम्बस्फोट

आयपीएल गाजवणारा वैभव सुर्यवंशीचे खरे वय किती..?

मुंबई (प्रतिनिधी) : बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर या छोट्याशा गावातील वैभव सूर्यवंशी सध्या संपूर्ण क्रिकेट जगतात प्रसिद्ध झाला आहे. 14 वर्षांचा वैभव त्याच्या फलंदाजीने सर्वांना वेड लावलंय. मात्र, त्याच्या वयाबद्दल अनेक वाद होत आहेत. याचा दरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याच्या वयाबद्दल खळबळजनक दावा केला आहे. माजी भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांनी वैभव… Continue reading आयपीएल गाजवणारा वैभव सुर्यवंशीचे खरे वय किती..?

पाकिस्तानचा लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर याने पुम्हा गरळ ओकली…

मुंबई (प्रतिनिधी) : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर याने पुन्हा भारताला इशारा देत गरळ ओकली आहे. भारताने केलेल्या कोणत्याही ‘लष्करी साहसाला’ कडक प्रत्युत्तर देण्यात येईल. पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि नवी दिल्लीकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तराची अपेक्षा असून इस्लामाबादसहीत पाकिस्तानी सैन्यात भीतीचं वातावरण आहे. असं असतानाही पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे हे विधान समोर आले आहे. यापूर्वी मुनीर… Continue reading पाकिस्तानचा लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर याने पुम्हा गरळ ओकली…

मोठी बातमी : आता पाकिस्तान सरकारने ही घेतले भारताविरोधात मोठे निर्णय..!

मुंबई : पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांकडून जात न विचारता थेट धर्म विचारत हिंदुस्तानातील हिंदू धर्माला लक्ष करत पर्यटकांची हत्या केली. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या घटनेनंतर पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हे पाकिस्तानविरोधात ५ महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आले… Continue reading मोठी बातमी : आता पाकिस्तान सरकारने ही घेतले भारताविरोधात मोठे निर्णय..!

जपानची शिंकन्सेन ट्रेन आता भारतात धावणार!

मुंबई : जपानची बुलेट ट्रेन म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध शिंकन्सेन ट्रेनचे दोन संच जपानने भारताला देण्याची घोषणा केली आहे. भारताच्या पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी ही एक महत्त्वपूर्ण घोषणा आहे. पर्यावरणीय डेटा संकलित करण्यासाठी वापर. हे ट्रेन संच मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरच्या चाचणीसाठी वापरले जातील. जपान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार या ट्रेन संचांचा उपयोग ट्रॅक आणि… Continue reading जपानची शिंकन्सेन ट्रेन आता भारतात धावणार!

error: Content is protected !!