गुजरात ( वृत्तसंस्था ) भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानवर सातत्याने वर्चस्व गाजवणाऱ्या भारताने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना मोठी धावसंख्या होऊ दिली नाही. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीवर हल्ला चढवला आणि संपूर्ण… Continue reading भारतानं पाकिस्तानला केवळ 191 मध्येच गुंडाळलं..!