कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला एफआरपी शिवाय टनास 400 रुपये जास्त मिळाल्याशिवाय जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावरून उठणार नाही असा नवा एल्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे झालेल्या 22 व्या विराट ऊस परिषदेत केला. चालू हंगामातील ऊसाला एकरकमी 3500 उचल मिळाल्याशिवाय ऊसाला कोयता लावू देणार नाही असेही त्यांनी जाहीर केले. या परिषदेला… Continue reading एकरकमी 3500 दिल्याशिवाय कोयता लावू देणार नाही; ‘स्वाभिमानी’चा एल्गार