सतेज पाटील गटाला उंचगावमध्ये आणखी एक धक्का; काँग्रेस-शिवसेनेचा मोठा गट भाजपमध्ये दाखल

उंचगाव ( प्रतिनिधी ) उंचगाव इथल्या सतेज पाटील समर्थकांनी तसेच शिवसेना (उबाठा) गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. लेटस ग्रुपचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. सतेज पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. उचगाव येथे नमो चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले… Continue reading सतेज पाटील गटाला उंचगावमध्ये आणखी एक धक्का; काँग्रेस-शिवसेनेचा मोठा गट भाजपमध्ये दाखल

अखेर दिल्ली शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडलं मौन..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) शेतकरी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी दिल्ली सीमेजवळ तळ ठोकून आहेत. सरकारच्या मंत्र्यांशी चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत, मात्र त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आज पंतप्रधान मोदींचे ट्विट आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांनपासून सुरु असलेल्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं आहे. पीएम मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,… Continue reading अखेर दिल्ली शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडलं मौन..!

लोकसभेच्या रिंगणात बेळगावात भाजपचा आवाज: संजय पाटील

विशेष प्रतिनिधी ( बेळगाव ) लोकसभा निवडणुकीची घाई सुरु झाली आहे. भाजपने अबकी बार 400 पार चा नारा दिला आणि सर्वच मतदारसंघात उमेदवार कोण द्यावा याची चाचपणी सुरु केली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातही पक्षाने काँग्रेस उमेदवाराला तोडीस तोड टक्कर देण्याचा आराखडा आखण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस उमेदवार कोण हे अद्याप ठरले नाही तसेच भाजपचीही सध्या… Continue reading लोकसभेच्या रिंगणात बेळगावात भाजपचा आवाज: संजय पाटील

आरक्षणामुळे मराठा समाज सर्वांगीण विकास निश्चितच- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता 10 टक्के मराठा आरक्षण देण्यासाठी महायुती सरकार शपथबद्ध होतंच. आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत पटलावर ठेवलेलं मराठा आरक्षण विधेयक बहुमतानं मंजूर झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या, योगदान देणाऱ्या प्रत्येक हाताचंही हे यश असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी… Continue reading आरक्षणामुळे मराठा समाज सर्वांगीण विकास निश्चितच- मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर शहरासह अनेक गावांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न लवकरच निकाली काढणार- अमल महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर शहराच्या उपनगरांसह आजूबाजूच्या गावांमध्ये अजूनही मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड झालेले नाहीत. अनेक मिळकतींचा सातबारा अजूनही खुला असल्यामुळे मोजणी आणि इतर कामांमध्ये अडचणी येत आहेत. या सर्व मिळकतींचे सातबारा बंद करून प्रॉपर्टी कार्डमध्ये रूपांतरित करण्यासाठी तसेच मोजणीसाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. महानगरपालिका आणि नगर भूमापन कार्यालय… Continue reading कोल्हापूर शहरासह अनेक गावांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न लवकरच निकाली काढणार- अमल महाडिक

भाजपमध्ये दाखल होताच अशोक चव्हाण यांना मोठं गिफ्ट..!

मुंबई ( वृत्तसंस्था ) काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात दाखल झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेचे उमेदवार करण्यात आले आहे. भाजपने आणखी एक यादी जाहीर केली असून त्यात चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या नावाचाही समावेश आहे. पक्षाने बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि एल मुरुगन यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेचे उमेदवार म्हणून नाव… Continue reading भाजपमध्ये दाखल होताच अशोक चव्हाण यांना मोठं गिफ्ट..!

दिल्ली शेतकरी आंदोलन चिघळलं..! आंदोलकांना रोखण्यासाठी फोडल्या अश्रुधुर नळकांड्या

दिल्ली ( वृत्तसंस्था ) आज दिल्लीत आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला सकाळी 10 वाजता शेतकऱ्यांनी 2,500 ट्रॅक्टर-ट्रेलरसह दिल्लीकडे कूच केली. ते हरियाणामार्गे दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांना हरियाणाच्या अंबाला येथील शंभू सीमेवर रोखण्यात आले… Continue reading दिल्ली शेतकरी आंदोलन चिघळलं..! आंदोलकांना रोखण्यासाठी फोडल्या अश्रुधुर नळकांड्या

अखेर मुहूर्त ठरला..! अशोक चव्हाणांनी केली भाजप प्रवेशाची घोषणा

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा तसेच काँग्रेस प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. यावर आज चव्हाण यांनी शिक्का मोर्तब केलं आहे. अशोक चव्हाण यांनी नुकताच माध्यमांशी संवाद… Continue reading अखेर मुहूर्त ठरला..! अशोक चव्हाणांनी केली भाजप प्रवेशाची घोषणा

राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले काँग्रेस सोडणे हा माझा***

मुंबई ( वृत्तसंस्था ) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी अजून मन बनवलेले नाही, येत्या काही दिवसांत निर्णय घेईन असे ते म्हणाले. तसेच सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, आपला कोणाशीही द्वेष नाही, यापुढेही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे चव्हाण म्हणाले. काँग्रेसला तिसरा धक्का 2024 च्या लोकसभा… Continue reading राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले काँग्रेस सोडणे हा माझा***

अशोक चव्हाण यांच नाव जोडला जात असलेला आदर्श घोटाळा नेमका काय आहे ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक कठीण प्रसंगी पक्षाच्या पाठीशी उभे राहणारा अशोक चव्हाण हा काँग्रेस पक्षाचा चेहरा मानला जातो. 2024 साली मोदी लाटेनंतरही त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची नांदेडची… Continue reading अशोक चव्हाण यांच नाव जोडला जात असलेला आदर्श घोटाळा नेमका काय आहे ?

error: Content is protected !!