मुंबई : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक देखील पाऊस न पडल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचमुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील ४० तालक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात… Continue reading राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय