राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय

मुंबई : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक देखील पाऊस न पडल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचमुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील ४० तालक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात… Continue reading राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय

कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु – चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) आज मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली यामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली. या बैठकीतील माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी म्हटले कि, न्यायमूर्ती  संदिप शिंदे यांची जी समिती गठीत केली होती त्या समितिने गेल्या 40 -45 दिवसांमध्ये अथक मेहनत घेऊन एक कोटी… Continue reading कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु – चंद्रकांत पाटील

धक्कादायक 81.5 कोटी भारतीयांचा आधार डेटा लीक..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) यूएस स्थित सायबर सुरक्षा फर्म रिसिक्युरिटीच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, सुमारे 81.5 कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर लीक झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑनलाइन विक्रीसाठी नाव, फोन नंबर, पत्ता, आधार, पासपोर्ट यासह डेटा लीक झाला आहे. “9 ऑक्टोबर रोजी, ‘pwn0001’ नावाच्या व्यक्तीने उल्लंघन मंचावर थ्रेड… Continue reading धक्कादायक 81.5 कोटी भारतीयांचा आधार डेटा लीक..!

इथली राजकीय व्यवस्था भंपक; राज ठाकरेंनी राज्य सरकावर ओढले आसूड

मुंबई ( प्रतिनिधी ) गेले काही दिवस मराठा आरक्षणावरुन सकल मराठा समाजात संतापाची लाट आहे. राज्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषणे सुरु आहेत. तर अनेक जिल्ह्यात मराठा समाजाने खासदार आमदारांना घेराव घालत जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोशल मिडीयावर आपली भुमिका स्पष्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हणतात की, मनोज जरांगे पाटील… Continue reading इथली राजकीय व्यवस्था भंपक; राज ठाकरेंनी राज्य सरकावर ओढले आसूड

राज्यात वातावरण तापलं, उपमुख्यमंत्री मात्र प्रचारात दंग; रोहित पवारांचा बोचरा वार

मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात वातावरण गंभीर असताना दुसरीकडे उपमुख्यंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीसाठी रायपूरच्या दौऱ्यावर होते. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्यावर बोचरा वार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक्स या समाज माध्यमावरील आपल्या अधिकृत हँडलवरून रोहित पवार यांनी पोस्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना… Continue reading राज्यात वातावरण तापलं, उपमुख्यमंत्री मात्र प्रचारात दंग; रोहित पवारांचा बोचरा वार

मराठा आरक्षण : कोल्हापुरातील 6 काँग्रेस आमदारांनी घेतला मोठा निर्णय

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर जिल्ह्यात नेत्यांना घेराव घातले जात आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन जिल्ह्यात वातावरण तापलं असल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा काँग्रेससह सहा आमदारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याची भुमिका आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केली आहे. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, आम्ही सहा ही आमदार सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित… Continue reading मराठा आरक्षण : कोल्हापुरातील 6 काँग्रेस आमदारांनी घेतला मोठा निर्णय

मुंबईत उद्यापासून ‘ही’ टॅक्सी बंद…

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील लोक आणि टॅक्सी यांचे अतूट संबंध आहेत. मात्र, आता तब्बल सहा दशकांनंतर या प्रिमीयर पद्मिनी या टॅक्सीचा प्रवास संपणार आहे. नवीन मॉडेल आणि कॅब सेवेनंतर आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून जाणार आहेत. मुंबईतील शेवटची ‘प्रीमियर पद्मिनी’ 29 ऑक्टोबर 2003 रोजी तारदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती. मात्र,… Continue reading मुंबईत उद्यापासून ‘ही’ टॅक्सी बंद…

महापुजेला येणार असाल तर मराठा आरक्षण अध्यादेश घेवून या…; अन्यथा उपमुख्यमंत्र्यांना काळे फासू

पंढरपुर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे सरकारने आमच्या तोंडा पाने पुसली आहेत. असा आरोप करत आता सकल मराठा समाजाने लोकप्रतिनिंना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुर येथे ही सकल मराठा समाजाने आपला रोष व्यक्त करत उपमुख्यमंत्र्यांना… Continue reading महापुजेला येणार असाल तर मराठा आरक्षण अध्यादेश घेवून या…; अन्यथा उपमुख्यमंत्र्यांना काळे फासू

मराठा आरक्षण: गावबंदीनंतर गावात प्रवेश केल्याने भाजप खासदाराची गाडी फोडली

नांदेड ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे सरकारने आमच्या तोंडा पाने पुसली आहेत. असा आरोप करत सकल मराठा समाजाने लोकप्रतिनिंना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर गावबंदीनंतर भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गावात गाडी घातल्याने मराठा आंदोलकांनी… Continue reading मराठा आरक्षण: गावबंदीनंतर गावात प्रवेश केल्याने भाजप खासदाराची गाडी फोडली

कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक..! पालकमंत्री मुश्रीफांना दोन ठिकाणी रोखले

सुमित तांबेकर ( कोल्हापूर ) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे सरकारने आमच्या तोंडा पाने पुसली आहेत. असा आरोप करत आता सकल मराठा समाजाने लोकप्रतिनिंना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना ही सकल मराठा… Continue reading कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक..! पालकमंत्री मुश्रीफांना दोन ठिकाणी रोखले

error: Content is protected !!