जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त राज्यभरात 45 दिवसांचे जनजागृती अभियान

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत असताना, जागतिक आरोग्य संघटनेद्वारे आयोजित करण्यात येणारा जागतिक तंबाखू नकार दिवस यंदाही 31 मे रोजी जगभरात साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या दिनाची थीम “Unmasking the appeal – Exposing Industry Tactics and Nicotine Products” म्हणजेच “आकर्षणाचा मुखवटा उतरवूया – तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांमागील उद्योगांच्या… Continue reading जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त राज्यभरात 45 दिवसांचे जनजागृती अभियान

उन्हाळ्यात तुमच्या डोळ्यांची काळजी ‘या’ पद्धतीनं घ्या..!

उन्हाळा हा वर्षातील असा ऋतू आहे ज्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश, मोकळा वेळ आणि तीव्र उष्णता असते. तुम्हाला माहिती आहेच की, बाहेर वेळ घालवणे खूप आनंददायी असते आणि हवामान चांगले असते, परंतु अशा ऋतूंमध्ये काही वैशिष्ट्ये असतात जी तुमच्या डोळ्यांसाठी धोकादायक असतात. उन्हाळ्यात तुमचे डोळे निरोगी आणि आरामदायी ठेवण्यासाठी, ऋतूशी संबंधित डोळ्यांच्या सामान्य समस्यांबद्दल जागरूक राहणे आणि… Continue reading उन्हाळ्यात तुमच्या डोळ्यांची काळजी ‘या’ पद्धतीनं घ्या..!

उन्हाच्या तडाख्याने वाहतूक पोलिसांच्या आरोग्याला रेड सिग्नल!

नागपूर : देशात सध्या सर्वत्र उन्हाने अंगाची लाही लाही होत आहे. नागरिकांना यामुळे घराबाहेर पडणे देखील अवघड झालेले आहे. अशा या वातावरणाचा फटका दिवसभर उन्हात आपले कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना देखील होत आहे. पोलिसांचे आरोग्य धोक्यात सध्या संपूर्ण राज्यात विदर्भासह नागपूरमध्ये तापमानात वाढ झालेली असून, शहरात गेले काही दिवस तापमान सतत 44 ते 45 अंश… Continue reading उन्हाच्या तडाख्याने वाहतूक पोलिसांच्या आरोग्याला रेड सिग्नल!

बुलढाणा जिल्ह्यात केस गळती नंतर आता नखं गळती

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव गावात केस गळतीचे प्रकरण ताजे असतानाच नखं गळती चे प्रकरण नव्याने सुरु होतय. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. केस गळती झालेल्या रुग्णांची नखं कमजोर होऊन विद्रूप झालेली नखं गळून पडत आहे. ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण शेगाव गावात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यत सर्वांचे केस गळतीसोबतच आता नखं गळण्याचे प्रमाण ही वाढलेले… Continue reading बुलढाणा जिल्ह्यात केस गळती नंतर आता नखं गळती

चंद्रपूरात सूर्य तळपला !

चंद्रपूर : सध्या देशात सर्वत्र उष्णेतची लाट चालू आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, नागपूर या शहरांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानानुसार चंद्रपूर शहर जगातील चौथ्या तसेच भारतातील पहिल्या क्रमांकावर आहे. तापमानात वाढ विदर्भात सध्या… Continue reading चंद्रपूरात सूर्य तळपला !

कर्करोग जनजागृती तपासणी मोहीम परिणामकारपणे राबवा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या “कर्करोग जनजागृती व तपासणी मोहीम २०२५” आणि “कर्करोग निदान वाहन” अंतर्गत तपासणीबाबतचा आढावा काल आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी कर्करोग जनजागृती तपासणी मोहीम परिणामकारपणे राबवा, अधिकाऱ्यांना फिल्ड वर जाऊन अशा सेंटर्सला भेटी द्याव्यात आणि… Continue reading कर्करोग जनजागृती तपासणी मोहीम परिणामकारपणे राबवा

नारळ पाणी पिणं कितपत योग्य… जाणून घ्या…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : उन्हाळात नारळ पाणी हे एक उत्तम पेय आहे. जे आपल्या शरीराला हायड्रेटेट आणि फ्रेश ठेवण्यास मदत करते. नारळ पाणी पिणे शरीराला फायदेशीर ठरते मात्र चुकीच्यावेळी नारळ पाणी पिणे घातकही ठरू शकते. नारळ पाणी पिण्याचे फायदे सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी पिणे फायदेशीर असते. यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्यास मदत… Continue reading नारळ पाणी पिणं कितपत योग्य… जाणून घ्या…

उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ताबडतोब अवलंबा ‘या’ 5 गोष्टी,

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चाललाय, उन्हामुळे अंगांची लाहीलाही होत आहे. या महिन्यात उष्णतेचा पारा अनेक ठिकाणी पारा 40 च्या पुढे गेला आहे.यामुळे दिवसभरात उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उन्हाच्या झळा या सहन होत नसल्याने उष्मघाताच्या समस्या निर्माण होत आहे. अशावेळेस उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. आपण सर्वांनी या उन्हाळ्यात संतुलित आहार… Continue reading उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ताबडतोब अवलंबा ‘या’ 5 गोष्टी,

जीवघेण्या ब्रेन ट्युमरवर आता मात करता येणार..!

मुंबई : ब्रेन ट्युमर आणि कॅन्सरवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणारे आणि नॅनो पार्टिकल्सचा समावेश असलेले औषध राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फार्मसी विभागाने तयार केले आहे. नाकाद्वारे दिल्यानंतर हे औषध थेट मेंदूपर्यंत पोहोचून उपचार करेल, असा दावा करण्यात आला आहे. प्रचलित उपचारांच्या मर्यादा पार… कॅन्सर रुग्णांवर सध्या किमोथेरपी आणि रेडिएशन हेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्र,… Continue reading जीवघेण्या ब्रेन ट्युमरवर आता मात करता येणार..!

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील केस पेपरवर जातीचा उल्लेख कशासाठी ? : संघर्ष बहुजन सेनेचा सवाल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना विविध आजारपणावर उपचार अल्प दरात आणि शासकीय योजनेतून केले जातात. या दवाखान्याला थोरला दावाखाना म्हणून ओळखले जाते. गरीबांची आरोग्य दायनी म्हणून संबोधले जाते. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचारासाठी काढण्यात येणाऱ्या केस पेपरवर जातीचा उल्लेख कशासाठी असा सवाल संघर्ष बहुजन सेनेने आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केलाय.… Continue reading छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील केस पेपरवर जातीचा उल्लेख कशासाठी ? : संघर्ष बहुजन सेनेचा सवाल

error: Content is protected !!