जेवणानंतर तुम्ही गोड खाताय..? मग तर हे वाचाचं..!

xr:d:DAFmhx_3Gi4:2,j:5238080575877281237,t:23062207

रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाणे हा अनेकांसाठी एक सामान्य विधी आहे. जेवणानंतर गोड खाणे जवळजवळ सर्वांनाच आवडते. यातही सरावात जास्त तीव्रतेने रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. साखर म्हणजेच गोड खाल्ल्याने डोपामाइन हार्मोनची पातळी वाढते. ज्यामुळे आपल्याला मनाला आनंद आणि समाधान मिळते. मग तो चॉकलेटचा तुकडा असो, आइस्क्रीमचा एक स्कूप असो किंवा घरगुती मिष्टान्न… Continue reading जेवणानंतर तुम्ही गोड खाताय..? मग तर हे वाचाचं..!

आवळ्याचे ‘हे ‘ फायदे तुम्हाला माहिती आहे का..?

आवळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. आयुर्वेदातही आवळा खूप फायदेशीर मानला जातो.आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम आढळते. चवीला तुरट आणि आंबट असणारा आवळा प्रत्येकालाच आवडतो असं नाही. मात्र, आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. ज्या लोकांना अ‍ॅसिडिटी, गॅस किंवा अपचनाच्या समस्या असतील त्यांनी आवळ्याच्या चूर्णाचं सेवन करावं. यामुळे पोटातील जळजळ शांत होते. आवळ्यातील पोषक… Continue reading आवळ्याचे ‘हे ‘ फायदे तुम्हाला माहिती आहे का..?

बापरे..! आता साडी नेसल्यानेही ‘कॅन्सर’ होऊ शकतो?’

xr:d:DAGBjf2PlVo:3,j:603906270989862157,t:24040513

मुंबई : साडी ही महिलांच्या सौन्दर्यात चार चांद लावते . साडी ही प्रत्येक महिलांसाठी जिव्हाळयाचा प्रश्न असतो. प्रत्येक स्त्री आणि मुलीना साडी नेसणं आवडत असते. . ती साडी सहावारी असो अथवा नऊवारी. आता फक्त भारतातच नाही तर परदेशातही वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसली जात आहे. भारतातील काही काही भागात तर महिला रोजच्या जीवनात साडी नेसत असतात.… Continue reading बापरे..! आता साडी नेसल्यानेही ‘कॅन्सर’ होऊ शकतो?’

उष्णतेचा होणारा त्रास थांबवायचंय ; मग करा ‘या’ पदार्थांचा जेवणात समावेश

मुंबई – उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सगळीकडे जणू उष्णतेची लाटच उसळत आहे. अशा उन्हात ज्यांना कामासाठी बाहेर जावं लागतं त्या लोकांना तर उष्णतेचा त्रास होतोच घरात असणाऱ्यांना ही थोडा फार फरकाने सारखाच त्रास सहन करावा लागत आहे. ऍसिडिटी होण, भूक न लागणं थकवा जाणवणं अशक्तपणा जाणवणं, रात्री व्यवस्थित झोप न लागणे, अशा अनेक… Continue reading उष्णतेचा होणारा त्रास थांबवायचंय ; मग करा ‘या’ पदार्थांचा जेवणात समावेश

कपिलनाथ-एकवीरा देवी यात्रेनिमित्त कपिलेश्वर येथे रक्तदान शिबिर…

कपिलेश्वर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर येथेल ग्रामदैवत श्री कपिलनाथ आणि एकविरा देवी यात्रेनिमित्त आझाद हिंद मंडळ, ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोल्हापूर येथील संजीवनी ब्लड हॉस्पिटल यांच्या सौजन्याने विठ्ठल मंदिर येथे रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतला. तसेच देवीच्या जागरानिमित्त कपिलेश्वर ग्रामस्थांच्यामार्फत मनोरंजनासाठी आज रात्री… Continue reading कपिलनाथ-एकवीरा देवी यात्रेनिमित्त कपिलेश्वर येथे रक्तदान शिबिर…

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे कॉक्लेअर इम्प्लांट मुलांचा मेळावा संपन्न…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. हॉस्पिटलमध्ये कॉक्लेअर इप्लांट ऑपरेशन झालेल्या मुलांचा मेळावा यानिमित आयोजित करण्यात आला होता. या मुलांचे बोलणे ऐकून उपस्थित पालक आणि डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. दरवर्षी 3 मार्च हा दिवस ‘जागतिक श्रवण दिन’ म्हणून साजरा केला… Continue reading डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे कॉक्लेअर इम्प्लांट मुलांचा मेळावा संपन्न…

अवयव प्रत्यारोपण सेवेद्वारे रुग्णाला जीवनदान देणे शक्य : आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डीपीयू सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पिंपरीच्या सहयोगाने डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे सुरु केलेल्या अवयव प्रत्यारोपण ओपीडीच्या माध्यमातून मृत्युच्या दारात असलेल्या रुग्णाला पुनर्जन्म देणे शक्य होणार आहे. असे प्रतिपादन डी वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, आमदार सतेज डी. पाटील यांनी केले. यावेळी डीपीयू सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पिंपरीच्या सहयोगाने डी वाय. पाटील हॉस्पिटल… Continue reading अवयव प्रत्यारोपण सेवेद्वारे रुग्णाला जीवनदान देणे शक्य : आ. सतेज पाटील

बोरपाडळे येथे विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप…

बोरपाडळे (प्रतिनिधी) : १३ फेब्रुवारी हा राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त बोरपाडळे येथील विद्या मंदिर शाळेमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्याधिकारी डॉ. शैलेन्द्र गायकवाड यांनी, जंतनाशक गोळीचे आणि स्वच्छतेचे महत्व सांगितले. तर डॉ.अहिल्या कणसे यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गोळी सेवन करण्याचे तसेच त्यानंतर काही अडचण आल्यास तत्काळ वैद्यकीय विभागाशी… Continue reading बोरपाडळे येथे विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप…

दऱ्याचे वडगांव येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न…

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगांव येथे आज (सोमवार) गणेश जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. समाजकार्यात अग्रेसर असणारे बालवीर तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला.जीवनदारा ब्लड बँकेच्या माध्यमातून गावातील 30 ते 40 रक्तदात्यांनी आज रक्तदान केले. यावेळी गणराज संकपाळ, माजी सरपंच साताप्पा मगदूम, भानुदास मगदूम, दत्तात्रेय मगदूम, पंढरी मगदूम, शहाजी… Continue reading दऱ्याचे वडगांव येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न…

हृदयविकाराची लक्षणे काय ? WHO ने दिली माहिती

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमुळे म्हणजेच हृदयाशी संबंधित आजारांमुळे दरवर्षी सर्वाधिक मृत्यू होतात. जगात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी हा आकडा 31 टक्के आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी 85 टक्के मृत्यू हे केवळ दोन आजारांमुळे होतात. यातील पहिला हृदयविकाराचा झटका आणि दुसरा स्ट्रोक हा दोन्ही आजार हृदयाशी संबंधित आहेत. अशी माहिती जागतिक आरोग्य… Continue reading हृदयविकाराची लक्षणे काय ? WHO ने दिली माहिती

error: Content is protected !!