भाजपतर्फे ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत दिव्यांगांना कृत्रिम उपकरणांचे वितरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात ‘सेवा सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने सुरु असलेल्या सेवा सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत आज (शनिवार) दिव्यांगांना कृत्रिम उपकरणांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदर चंद्रकांतदादा पाटील होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये सुमारे २५०हून… Continue reading भाजपतर्फे ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत दिव्यांगांना कृत्रिम उपकरणांचे वितरण

खेडोपाड्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ही’ योजना ठरु शकते टर्निंग पॉइंट

धामोड (सतीश जाधव) : मागील ६ ते ७ महीने प्रशासन नागरीकांच्या सहकार्याने कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी झुंज देत आहे. पण म्हणावे तितके यश आजवर मिळालेले नाही. या पराभवाचे सर्वात मोठे कारण आहे, साडेसात लाख खेड्यात विभागलेला आपला देश. अर्थात ग्रामीण भागातील जनतेमध्ये आपापसात येणारी जवळीकता. सुरुवातीला १-२ अंकी आढळणारी रुग्णसंख्या आता दिवसाला हजारोंच्या संख्येने वाढत… Continue reading खेडोपाड्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ही’ योजना ठरु शकते टर्निंग पॉइंट

कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तब्बल ३४ जणांचा कोरोनाने बळी घेतले आहेतर. तर नव्या ६२५ कोरोना रुग्णांची भर पडली. दरम्यान, दिवसभरात ८९५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १२१३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ८.३० वा.प्राप्त झालेल्या… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू  

गडहिंग्लज शहराची आकडेवारी चिंता वाढवणारी

गडहिंग्लज (प्रकाश चोथे) : राज्य आणि केंद्र शासनाच्या ‘अनलॉकिंग’ प्रक्रियेत कोरोनाचा विळखा मात्र दिवसेंदिवस अधिकच घट्ट होतोय. जिल्ह्याच्या वाढत्या आकडेवारीची नोंद देशपातळीवर घेतली जातेय त्यात ‘गडहिंग्लज’ तालुक्याचंही योगदान मोजवंच लागेल. पण गेल्या कांही दिवसांपासून तालुक्यातील इतर सर्व गावांची रोजची बाधितांची होणारी नोंद आणि फक्त शहरातील नोंद याची तुलना केल्यास ‘गडहिंग्लज’ शहराची आकडेवारी निश्चितच चिंता वाढवणारी… Continue reading गडहिंग्लज शहराची आकडेवारी चिंता वाढवणारी

आजरा तालुक्यात आज १८ जणांना कोरोनाची लागण

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यात आज १८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या बधितांपैकी आजरा शहरात फक्त १ जणच बाधित आढळला आहे. गेल्या महिनाभरात ही आकडेवारी सर्वाना समाधान देणारी ठरली आहे. तर तालुक्यातील झुलपेवाडी येथील ६७ वर्षीय वृद्धाचा काल रात्री मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या २० झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील इतर… Continue reading आजरा तालुक्यात आज १८ जणांना कोरोनाची लागण

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून डॉक्टर, पोलीस, पत्रकार, लोकप्रतिनिधींना ही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आज (शुक्रवार) ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह  आल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी ट्विटरवरून  दिली आहे. तर आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घेण्याचे आवाहन… Continue reading ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

सूर्या हॉस्पिटलवर ५ हजार रुपयांचा दंड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविड कचरा (बायोमेडिकल वेस्ट ) रस्त्यावर उघडयावर ठेवल्याबददल महापालिकेच्या पथकाने येथील सूर्या हॉस्पिटलवर पाच हजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे. येथील सूर्या हॉस्पिटलने कोविड कचरा (बायोमेडिकल वेस्ट ) रस्त्यावर आणून उघडयावर ठेवला असल्याची ऑनलाईन माहिती महापौर निलोफर आजरेकर यांना मिळाली.  त्यानुसार महापौर निलोफर आजरेकर यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या पथकाला पाहणी करुन कारवाई करण्याचे… Continue reading सूर्या हॉस्पिटलवर ५ हजार रुपयांचा दंड

कोल्हापुरकरांनो सावधान : आता मास्कशिवाय प्रवेश नाही

कोल्हापूर (प्रतिनिधी) : व्यापाऱ्यांनी मास्क घातला नसेल तर ग्राहकांनी वस्तू घेवू नयेत आणि ग्राहकांनी मास्क घातला नसेल तर व्यापाऱ्यांनीही वस्तू देवू नयेत, अशी भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई केले. व्यापारी असोशिएशनसोबत व्हीडीओ कॉन्फरंन्सींगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.   जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली… Continue reading कोल्हापुरकरांनो सावधान : आता मास्कशिवाय प्रवेश नाही

मुंबईत पुन्हा एकदा संचारबंदी!

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणात नसल्याने मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शुक्रवार मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी आहे. ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत १४४ कलम लागू राहणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र दिसल्यास मुंबई पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. मुंबई पोलिसांची ही ऑर्डर नित्यक्रमाचा भाग असून अनलॉक गाइडलाइन्समध्ये कोणताही बदल… Continue reading मुंबईत पुन्हा एकदा संचारबंदी!

error: Content is protected !!