मुंबई (प्रतिनिधी) : ऑगस्ट महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला संततधार सुरू केली. गौरी गणपतीच्या विसर्जनादिवशी कोकणासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आता अनंत चतुर्दशीला म्हणजेच शुक्रवारी राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद,… Continue reading राज्यात अनंत चतुर्दशीला पावसाचा जोर वाढणार