अरविंद केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा कट ; आपचा गंभीर आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत. यातच आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री केजरीवाल यांची तुरुंगात हत्या करण्याचा कट रचण्यात आला असून, मधुमेह असूनही त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन दिले जात नसल्याचा गंभीर आरोप पक्षाकडून रविवारी करण्यात आला. मात्र तिहार जेल प्रशासनाचं वेगळंच काहीतरी म्हणणं समोर येत आहे. तर मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर केजरीवाल यांच्यासाठी उपलब्ध… Continue reading अरविंद केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा कट ; आपचा गंभीर आरोप

एलॉन मस्क यांना सत्ताबदलाचा अंदाज आल्याने भारत दौरा लांबणीवर टाकला : अनंत गाडगीळ

अब की मोदींचा ४०० पार चा फुगा फुटणार मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत आणि एक बडे उद्योगपती तसेच टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आपला नियोजीत भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहेत. म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे याचा अंदाज आल्यामुळेच एलॉन मस्क यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला… Continue reading एलॉन मस्क यांना सत्ताबदलाचा अंदाज आल्याने भारत दौरा लांबणीवर टाकला : अनंत गाडगीळ

घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या मोदींना चीन घरात घुसल्याचं दिसलं नाही का ? : नाना पटोले

मुंबई: मोदी सरकार घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करते असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीच्या प्रचार सभेत सांगितले. पण नरेंद्र मोदी चीनला घाबरतात म्हणूनच चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी करुन जमीन बळकावली, आपले २० सैनिक मारले तरीही नरेंद्र मोदींना आजपर्यंत ते कसे दिसले नाही, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी… Continue reading घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या मोदींना चीन घरात घुसल्याचं दिसलं नाही का ? : नाना पटोले

पाकिस्तान, कराचीत दहशतवादी हल्ला; जपानी नागरिकांना केलं लक्ष

आंतराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानातील कराचीमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी जपानी नागरिकांच्या वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन दहशतवादी ठार झाले तर जपानी नागरिक सुखरूप बचावले. पोलिसांनी सांगितले की, कराचीच्या लांधी भागात एका आत्मघाती हल्लेखोराने जपानी नागरिकांच्या वाहनाला लक्ष्य करून स्फोट घडवून आणला. या वाहनात पाच जपानी नागरिक होते, ते सुरक्षित आहेत. या हल्ल्यात सहभागी दोन दहशतवादी… Continue reading पाकिस्तान, कराचीत दहशतवादी हल्ला; जपानी नागरिकांना केलं लक्ष

व्हीव्हीपॅट स्लिप मोजता येणार का? ; सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे उत्तर…

नवी दिल्ली/वृत्तसंस्था : ईव्हिएम मशीन आणि मतदानाविषयी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. गुरुवारी या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. ईव्हीएम मशिनवर मतदान करणं आणि मतदारांना त्यांनी केलेल्या वोटिंगची माहिती मिळणं यावर सुप्रीम कोर्टाने निकाल राखीव ठेवला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं की, लोकशाहीमध्ये मतदाराला आपण कुणाला मतदान केलं, याची माहिती मिळणं गरजेचं आहे.… Continue reading व्हीव्हीपॅट स्लिप मोजता येणार का? ; सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे उत्तर…

मोदी सरकारच्या कालावधीत किती सक्रिय होती ED ? छापेमारीची संपूर्ण आकडेवारी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2014 पूर्वी गेल्या 10 वर्षांत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) छाप्यांमध्ये मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत 86 पट वाढ झाली आहे. त्याच वेळी, मागील याच कालावधीच्या तुलनेत अटक आणि मालमत्ता जप्त करण्यात जवळपास 25 पट वाढ झाली आहे. जुलै 2005 ते मार्च 2024 दरम्यान उपलब्ध डेटाच्या विश्लेषणात या गोष्टी समोर आल्या आहेत. मनी लाँडरिंग… Continue reading मोदी सरकारच्या कालावधीत किती सक्रिय होती ED ? छापेमारीची संपूर्ण आकडेवारी

महाराष्ट्र लोकसभा रणांगणात मित्र बनले शत्रू आणि शत्रू बनले मित्र

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणूकीपुर्वी काही महिने राजकीय उलथा पालथ घडल्या आणि जे मित्र गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करत होते तेच या निवडणुकीत शत्रू झाले आहेत आणि ज्यांना ते शत्रू म्हणायचे ते या निवडणुकीत मित्र म्हणून प्रचार करत आहेत. असे विलक्षण चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे उद्धव… Continue reading महाराष्ट्र लोकसभा रणांगणात मित्र बनले शत्रू आणि शत्रू बनले मित्र

भाजपचा 400 चा नारा; तर राहूल गांधींचं भाजपच्या जागेबाबत भाकीत

गाझियाबाद : लोकसभा निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तप्त चालले आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्ता मिळवायची यासाठी चंग बांधला आहे. यावेळी 400 चा एकदा पार करणार असे भाजप छातीठोकपणे सांगत आहे. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपला मिळणाऱ्या जागांच्या संख्येबाबत मोठे भाकीत केले आहे. आज राहुल गांधी यांनी दावा केला की, यावेळी भाजपला केवळ 150… Continue reading भाजपचा 400 चा नारा; तर राहूल गांधींचं भाजपच्या जागेबाबत भाकीत

मोदी सरकार गरीब, दलित, ओबीसी,आदिवासींचे नाही, तर केवळ अदानींचे : राहुल गांधी

भंडारा/मुंबई : काँग्रेस पक्षाने जाहिरनाम्यात सर्वात महत्वाचे ५ मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करुन बनवला असून बंद खोलीत नाही तर देशभरातील लाखो लोकांना भेटून तो बनवला आहे. काँग्रेसचा जाहिरनामा खऱ्या अर्थाने ‘जन की बात’ आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, जीएसटीमुक्त शेती, स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार एमएसपीचा कायदा, ३० लाख रिक्त सरकारी… Continue reading मोदी सरकार गरीब, दलित, ओबीसी,आदिवासींचे नाही, तर केवळ अदानींचे : राहुल गांधी

400 पार आधीच ठरलंय तर निवडणुका का ? कन्हैया कुमार यांचा वर्मी घाव

xr:d:DAGBvDLPx-E:14,j:6553161588826917175,t:24040714

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) काँग्रेस नेता कन्हैया कुमार यांनी भाजपच्या ‘400 क्रॉस्ड’ घोषणेला ‘परसेप्शन मॅनेजमेंट’ आणि वास्तव बदलण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजपला पराभवाची भीती आहे आणि अशा स्थितीत ते देशाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. असा ही टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. ‘पीटीआय’शी बोलताना कन्हैया कुमारने असा प्रश्नही विचारला की,… Continue reading 400 पार आधीच ठरलंय तर निवडणुका का ? कन्हैया कुमार यांचा वर्मी घाव

error: Content is protected !!