नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान आजपर्यंत झाला नाही : मल्लिकार्जुन खरगे

मुंबई : नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे, संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपाला पाठिंबा देण्याऱ्या पक्षाला दिले, हे सर्व नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरच झाले आहे. नरेंद्र मोदींनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली. लोकांना भडकावण्याचे काम केले आहे, असा पंतप्रधान… Continue reading नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान आजपर्यंत झाला नाही : मल्लिकार्जुन खरगे

भाजपाला आरएसएसची गरज नाही, १०० वे वर्ष आरएसएससाठी धोक्याचे : उद्धव ठाकरे

मुंबई : देशात 20 मे रोजी लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. महाराष्ट्रात ही 6 जागांसाठी मतदान होत आहे. त्याआधी आज इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. तसेच “भाजपाला एकवेळ RSS ची गरज… Continue reading भाजपाला आरएसएसची गरज नाही, १०० वे वर्ष आरएसएससाठी धोक्याचे : उद्धव ठाकरे

राहुल गांधी शहिदजादे, तर जय शहा शहजादा : पवन खेरा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोंड उघडले की वाद निर्माण होत आहेत. १० वर्षातील कामाचे लेखा जोखा नसल्याने लोकांना सांगण्यासाठी त्यांच्याकडे मुद्देच राहिलेले नाहीत. नरेंद्र मोदी, हिंदू मुस्लीम करत नाही असे सांगतात व दुसऱ्याच दिवशी पुन्हा हिंदू मुस्लीमवर भाषण देतात. नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला असून मुद्देच नसल्याने मोदींना धार्मिक ध्रुवीकरणावर भर द्यावा… Continue reading राहुल गांधी शहिदजादे, तर जय शहा शहजादा : पवन खेरा

इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करेल : मल्लिकार्जुन खर्गे

लखनऊ : जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठवणी करण्याचा निर्णय घेतला असून इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करेल असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी लखनऊमध्ये केला. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले ,”निवडणुकीचे चार… Continue reading इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करेल : मल्लिकार्जुन खर्गे

तेलंगना उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली ‘ही’ सूचना

तेलंगना : 1951च्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 60 नुसार पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यास पात्र म्हणून कोणत्याही वर्गाला सूचित करण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. 85 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची परवानगी देण्‍यात आली आहे. तशीच तरतूद केंद्रीय निवडणूक आयोगाने गर्भवती महिलांसाठी करावी. त्‍यांनाही पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावण्‍याची परवानगी देण्‍यात यावी.याबाबत अधिसूचना… Continue reading तेलंगना उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली ‘ही’ सूचना

न्यूज क्लिकच्या संपादकांची अटक बेकायदेशीर ; तात्काळ सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिल्ली : न्यूज क्लिकचे एडिटर-इन-चीफ प्रबीर पुरकायस्थ यांना सर्वोच्च न्यायालायने मोठा दिलासा दिला आहे. प्रबीर पुरकायस्थ यांची अटक आणि रिमांड अवैध असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे. प्रबीर पुरकायस्थ यांच्यावर काही दिवसांपूर्वी युपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी युपीए अंतर्गत केलेल्या कारवाईला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च… Continue reading न्यूज क्लिकच्या संपादकांची अटक बेकायदेशीर ; तात्काळ सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

माझेही मुस्लीम मित्र पण…; नरेंद्र मोदींचं विधान

Koderma, May 14 (ANI): Prime Minister Narendra Modi addresses during a public meeting for the Lok Sabha polls, in Koderma on Tuesday. (ANI Photo)

वाराणसी  : माझे शासन मॉडेल धर्म किंवा जातीच्या आधारावर आधारलेलं नाही, “मी लहानपणी मुस्लिम कुटुंबात राहिलो आहे. माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत. पण 2002 नंतर माझी प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न करण्यात आले”, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.काल नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी एका खासगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या… Continue reading माझेही मुस्लीम मित्र पण…; नरेंद्र मोदींचं विधान

पटेलांकडून नव्या वादाला तोंड ; मोदींना घातला महाराजांचा जिरेटोप

वाराणशी : देशात लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापले असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रफुल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरे टोप घालून त्यांचं स्वागत केलं. यानंतर आता विविध स्तरातून पटेल… Continue reading पटेलांकडून नव्या वादाला तोंड ; मोदींना घातला महाराजांचा जिरेटोप

भाजपनं उद्योगपतींना जमिनी देऊन आदिवासींवर अन्याय केला :  प्रियंका गांधी

मुंबई-नंदूरबार : आदिवासी समाजाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने काम केले आहे. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी आदिवासी समाजाला जल, जंगल, जमिनचा अधिकार दिला. काँग्रेस सरकारने पेसा कायदा आणला तर राजीव गांधी यांनी पंचायत राज कायदा आणून अधिकार दिले. परंतु भाजपाची विचारधारा याच्या उलट आहे. भाजपा आदिवासी संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करत आहे. आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींना दिल्या जात… Continue reading भाजपनं उद्योगपतींना जमिनी देऊन आदिवासींवर अन्याय केला :  प्रियंका गांधी

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या घरावर छापेमारी; कोल्हापुरात एकच खळबळ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील यांच्या कोल्हापुरातील तीन घरांवर छापे टाकून झडती घेतली असता या कारवाईत पथकाने पाटील यांच्या घरातून 28 तोळे सोने, एक अलिशान कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क… Continue reading राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या घरावर छापेमारी; कोल्हापुरात एकच खळबळ

error: Content is protected !!