कोल्हापूर, हातकणंगलेत महायुतीचा तिढा संपेना; नेमकं काय आहे कारण ?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज यांना संधी दिली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक तसेच हातकणंगलेचे खासदार धैर्यशिल माने यांना संधी मिळणार का ? हा सवाल अद्याप संपलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार या दोन नेत्यांबाबत मतदार संघात असलेलं वातावरण तसेच निवडणूकीच्या… Continue reading कोल्हापूर, हातकणंगलेत महायुतीचा तिढा संपेना; नेमकं काय आहे कारण ?

दिल्ली CM अरविंद केजरीवाल यांना अटक;’ईडी’च्या कारवाईने देशभरात ‘आप’ आक्रमक

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने अटक केली आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा ईडीचे पथक मोठ्या फौजफाट्यासह केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. येथे शोध आणि चौकशी केल्यानंतर तपास यंत्रणेने केजरीवाल यांना अटक केली. मुख्यमंत्रीपद भूषवताना एखाद्याला अटक झाल्याची ही पहिलीच घटना आहे. अशा स्थितीत दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारचे… Continue reading दिल्ली CM अरविंद केजरीवाल यांना अटक;’ईडी’च्या कारवाईने देशभरात ‘आप’ आक्रमक

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातच भाजपला झारखंडमध्ये मोठा झटका

रांची ( वृत्तसंस्था ) लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यासाठी आजपासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे आमदार जयप्रकाश भाई पटेल यांनी बुधवारी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बाजू बदलल्यानंतर, त्यांनी I.N.D.I.A. ब्लॉक मजबूत करण्याचे आश्वासन देखील दिले. एआयसीसी झारखंडचे प्रभारी गुलाम अहमद मीर, झारखंड काँग्रेसचे प्रमुख… Continue reading लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातच भाजपला झारखंडमध्ये मोठा झटका

भाजपने पत्ता कट केल्यास वरुण गांधींचा प्लॅन बी तयार..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भाजपचे खासदार वरुण गांधी यांचे तिकीट कापले जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. नुकत्याच झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत उपस्थित बहुतांश नेत्यांनी वरुणचे तिकीट रद्द करण्याची मागणी केली होती. वरुणचे सतत पक्षाविरोधात बोलणे हे त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, भाजपने वरुण गांधी यांचे तिकीट… Continue reading भाजपने पत्ता कट केल्यास वरुण गांधींचा प्लॅन बी तयार..!

उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर; श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची घेणार भेट; राजकीय उत्सुकता शिगेला

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) कोल्हापूर लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीने याबाबत आपली भुमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी नेते खासदार शरद पवार यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापूर येथे भेट घेतली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर असून ते देखील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट… Continue reading उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर; श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची घेणार भेट; राजकीय उत्सुकता शिगेला

बेळगाव लोकसभा : गो बॅक शेट्टरचा इंटरनेटवर ट्रेंड

बेळगाव ( प्रतिनिधी ) बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आपली उमेदवारी नक्की झाली असून आपल्याला काम करायला लावले आहेत, असे सांगत कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि मूळचे धारवाडचे असलेले जगदीश शेट्टर यांनी सोशल मीडियावर आपला प्रचार सुरू केला आहे. अनेक टीव्ही माध्यमांनाही त्यांनी या संदर्भातील माहिती दिल्यानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पर्यायाने बेळगाव जिल्ह्यातील अनेक जण नाराज झाले आहेत.… Continue reading बेळगाव लोकसभा : गो बॅक शेट्टरचा इंटरनेटवर ट्रेंड

लाईव्ह मराठी विशेष: भाजप प्रवेश ह्या केवळ अफवाच; प्रणिती शिंदेनी स्पष्ट केली भुमिका

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) देशातील लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजले असताना, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे ह्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता जोर धरु लागल्या आहे. लाईव्ह मराठीने याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांच्यांशी संपर्क करत भाजपमध्ये प्रवेशाबाबत चर्चा केली असता त्यांनी माझा भाजप प्रवेश ही केवळ अफवा असल्याचं… Continue reading लाईव्ह मराठी विशेष: भाजप प्रवेश ह्या केवळ अफवाच; प्रणिती शिंदेनी स्पष्ट केली भुमिका

‘लोकसभे’पूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; 6 राज्य गृहसचिव हटवले

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सार्वत्रिक निवडणुकीची पहिली अधिसूचना जारी करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने आज मोठी कारवाई केली आहे. आयोगाने 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश जारी केले आहेत. याशिवाय पश्चिम बंगालच्या डीजीपींना हटवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलणार असल्याचे सांगितले होते. मुख्य… Continue reading ‘लोकसभे’पूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; 6 राज्य गृहसचिव हटवले

आचारसंहिता लागू; गोवा ‘शिगमोत्सव’ आयोजनावर निर्बंधाची शक्यता वाढली ?

पणजी ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, गोव्यातील वसंतोत्सव शिग्मोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना या महोत्सवावर बंदी येऊ शकते, अशी भीती वाटत आहे. 19 एप्रिल रोजी निवडणुका सुरू होतील, त्यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून असे सात टप्पे… Continue reading आचारसंहिता लागू; गोवा ‘शिगमोत्सव’ आयोजनावर निर्बंधाची शक्यता वाढली ?

लोकसभा निवडणुकीसोबतच आता ‘या’ चार राज्यांमध्येही घोषणा***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2024 च्या लोकसभा निवडणुकीची प्रतीक्षा आता संपणार आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यांसह लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या दिवशी आणि कुठे मतदान होईल यावर भाष्य करणार आहे.… Continue reading लोकसभा निवडणुकीसोबतच आता ‘या’ चार राज्यांमध्येही घोषणा***

error: Content is protected !!