पुणे (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीत मोठा खंड पडला होता. आता कोरोनाचा संसर्ग आवाक्यात आल्याने राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. २१ जून रोजी पालखी सोहळ्याला सुरुवात होत आहे. या सोहळ्यानिमित्त राज्य महिला आयोगाच्या वतीने वारकरी महिलांसाठी आरोग्यवारी उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.… Continue reading वारकरी महिलांसाठी आरोग्यवारी उपक्रम