संकष्ठीनिमित्त श्री सिद्धिविनायक गणेशाची विशेष पूजा..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : करवीर महात्म ग्रंथात उल्लेख असलेल्या जयंती नदी शेजारील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात अगस्ती ऋषी यांनी सपत्नीक पूजा आणि तिथे वास्तव्य केल्याची नोंद आहे .नुकत्याच झालेल्या मकर संक्रांतीच्या संदर्भाने शुक्रवारी 17 जानेवारी रोजी संकष्टी दिनी कमळ पुष्पावर विराजमान हलव्याच्या कलात्मक दागिने आणि मुकुटासह विशेष पूजा बांधण्यात आली होती . पश्चिम महाराष्ट्र… Continue reading संकष्ठीनिमित्त श्री सिद्धिविनायक गणेशाची विशेष पूजा..!

गगनगडावर 9 जानेवारीला होणार उरूस साजरा

गगनबावडा ( प्रतिनिधी) : गगनबावडा येथील गगनगडावरील हजरतवली गैबीसाहेब व श्री विठ्ठलाईदेवीचा उरूस उत्सव गुरुवारी (दि. 9 ) रोजी आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गगनगडावरील गैबी दर्गा व विठ्ठलाईदेवीच्या चौथऱ्याची साफसफाई आणि रंग रंगोटी करण्यात आली आहे. शिवाय गैबी दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता गलेफ गगनगडावर नेण्यात… Continue reading गगनगडावर 9 जानेवारीला होणार उरूस साजरा

नववर्षात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आजपासून नवीन वर्षाची सुरूवात होत आहे. यानिमित्तानं देवदर्शन घेत नववर्षाचं स्वागत केलं जातेय. कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो भाविक कोल्हापुरात दाखल झालेत. जिल्ह्यासह राज्यातील भाविकांनी मंदिरात हजेरी लावली होती. नवीन संकल्प करण्यासाठी हजारो भाविक अंबाबाई मंदिरात सकाळपासूनच दाखल झालेत.… Continue reading नववर्षात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

श्री सप्तशृंगीदेवीचे मंदिर ‘या’ दिवशी रात्रभर खुले ; ट्रस्टचा मोठा निर्णय

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील सप्तशृंगी माता मंदिर नव वर्षानिमित्त भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे दाखल होत देवीच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात करतात. त्यामुळे देवी मंदिर ट्रस्टने मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय घेतला आहे.. साडेतीन… Continue reading श्री सप्तशृंगीदेवीचे मंदिर ‘या’ दिवशी रात्रभर खुले ; ट्रस्टचा मोठा निर्णय

कोल्हापुरात 30 डिसेंबरपासून श्री स्वामी समर्थ पालखीचे विविध भागात दर्शन..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेचे 30 डिसेंबर रोजी कोल्हापुरात आगमन होणार आहे. या दिवशी दसरा चौक येथून मिरवणूक काढण्याचा निर्णय भाविकांच्या बैठकीत घेण्यात आला. पालखी संयोजक माजी नगरसेवक सचिन चव्हाण आणि प्रताप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. सचिन चव्हाण यांनी या पालखी… Continue reading कोल्हापुरात 30 डिसेंबरपासून श्री स्वामी समर्थ पालखीचे विविध भागात दर्शन..!

ॐ त्रिदेव योग आध्यात्मिक मठात वैश्विक ध्यान दिन उत्सव संपन्न..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इतिहासाचा भाग बनण्याची आणि भारताचा अभिमान बाळगण्याची ही एक संधी हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाडा संचलित ॐ त्रिदेव योग आध्यात्मिक मठ आणि मार्शल योगा (माय) अकॅडमी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ध्यान उत्सव संपन्न झाला. 21 डिसेंबर संयुक्त राष्ट्रांनी घोषित केल्यानुसार पहिल्या जागतिक ध्यान दिनाच्या निमित्ताने ध्यान म्हणजे काय? ध्यान का करायचे ध्यानाच्या… Continue reading ॐ त्रिदेव योग आध्यात्मिक मठात वैश्विक ध्यान दिन उत्सव संपन्न..!

हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन यात्रा आवश्यक : प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतात लाखो मंदिरे आहेत आणि त्यांचे वेगवेगळे भक्त आहेत. आपण जरी वेगवेगळे असलो, तरी जेव्हा देवासमोर येतो तेव्हा आपण आपल्यातील वेगळेपण विसरून एकत्र येतो. त्याचप्रकारे हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रांसारख्या यात्रा आवश्यक आहे, असे प्रतिपादन प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी केले. श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. व्यासपिठावर प.पू. दादा… Continue reading हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन यात्रा आवश्यक : प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामी

श्रीमंत कसं व्हायचं..? काय म्हणतात आचार्य चाणक्य..?

आचार्य चाणक्य यांच्या नीतिंबाबत आपण नमेहमीच वाचत असतो. पण बहुतेक लोक हे विचार अंमलात आणऊ शकत नाहीत. चाणक्य नीति जीवनात धर्म, शांती आणि शिक्षाच्या प्रत्येक बाजूबद्दल शिक्षा देण्याचं काम करतात. प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहातात. अनेकजण श्रीमंत होण्यासाठी खूप मेहनत करतात तरीही त्यांना यश मिळत नाही. चाणक्य नीतिमध्ये श्रीमंत होण्यासाठी काय करावं हे सांगण्यात… Continue reading श्रीमंत कसं व्हायचं..? काय म्हणतात आचार्य चाणक्य..?

शिर्डीत होणाऱ्या तृतीय धर्म न्यासपरिषदेसाठी नोंदणीचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे येत्या 24 आणि 25 डिसेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद संपन्न होत आहे. या परिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, गावपातळीवरील वट मंदिराचे प्रतिनिधी, विश्वस्त, पुजारी संचालक कार्यकर्ते यांनी गुगल फॉर्म अथवा स्कॅन कोडद्वारे नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघासह श्री जिवदानी देवी संस्थान,मुंबई, श्री… Continue reading शिर्डीत होणाऱ्या तृतीय धर्म न्यासपरिषदेसाठी नोंदणीचे आवाहन

वि. हिं. प-बजरंग दलाच्या वतीने रविवारी शौर्य संचलनात सहभागी होण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने संपूर्ण देशात गीता जयंतीनिमित्त शौर्य सप्ताह साजरा केला जातो. या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा विश्व-हिंदू परिषदेच्या वतीने बजरंग दल शौर्य संचलन रविवारी दि. 15 रोजी शहरात करण्यात येणार आहे. मिरजकर तिकटी येथून सकाळी दहा वाजता या संचालनास प्रारंभ होईल महाद्वारा रोड, पापाची तिकटी ,महानगरपालिका ,सीपीआर चौकातील राजर्षी छत्रपती शाहू… Continue reading वि. हिं. प-बजरंग दलाच्या वतीने रविवारी शौर्य संचलनात सहभागी होण्याचे आवाहन

error: Content is protected !!